rashifal-2026

गणेशोत्सवानिमित्त कोकणाकडे गाड्या रवाना, विशेष रेल्वे ११ ऑगस्टपासून

Webdunia
सोमवार, 10 ऑगस्ट 2020 (09:41 IST)
गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अनेकजण दरवर्षी कोकणाकडे प्रस्थान करतात. त्याच पार्श्वभूमीवर यंदा आतापर्यंत दीडशे गाड्या रवाना करण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली. 
 
राज्य सरकार यासाठी विशेष रेल्वे सोडण्याचीही परवानगी दिली आहे. मध्य, पश्चिम रेल्वेने विशेष गाड्यांचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवला असून या गाड्या ११ ऑगस्टपासून सोडण्याचे नियोजन रेल्वेने केले आहे.
 
मुंबई, ठाणे, पालघर, पुणे विभागांतून ४०० गाड्या सोडण्याची तयारी महामंडळाने ठेवली आहे. एसटीचे ग्रुप आरक्षणही उपलब्ध केले आहेत तसेच कोकणातून २३ ऑगस्टपासून परतीच्या प्रवासासाठी महामंडळाने आगाऊ आरक्षणही उपलब्ध केले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

इंडोनेशियातील जकार्ता येथील सात मजली कार्यालयाच्या इमारतीत भीषण आग, 20 जणांचा मृत्यू

LIVE: राज्यात पुढील 48 तास राज्यात थंडीचा कडाका आणखी वाढणार

दहिसरमध्ये एका तरुणावर तलवार आणि चाकूने हल्ला, गुन्हा दाखल, दोघांना अटक

युरोप चुकीच्या दिशेने जात असल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान

राज्यात पुढील 48 तास राज्यात थंडीचा कडाका आणखी वाढणार, अलर्ट जारी

पुढील लेख
Show comments