Dharma Sangrah

भुजबळ यांच्या कडून ठाकरे चे कौतुक प्रती बाळासाहेब होणे नाही

Webdunia
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019 (10:11 IST)
राज्यातील मोठे नेते आणि माजी शिवसेनेचे नेते छगन भुजबळ यांनी ठाकरे हा सिनेमा पाहिला. सिनेमा पाहून भुजबळ भारावून गेले होते. शिवसेना कधीही संपणार नाही आणि प्रती बाळासाहेब कधीही होणार नाही असे मत त्यांनी व्यक्त केले. शिवसेना एका विचार आहे त्यामुळे तो संपणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे. जर आज बाळासाहेब असते तर अमित शहा यांना पटक देगे असे बोलता आले नसते असेही भुजबळ म्हणाले आहेत. शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष असलेल्या उध्दव ठाकरे यांच्या कामगिरीचे त्यांनी कौतुक केले. शिवसेना भक्कमपणे उभी राहीली असल्याचे नमुद केली. माणसे बदलली अनेक जण शिवसेना संपेल असे म्हणत होते परंतु केवळ मीच शिवसेना सपंणार नाही असे म्हंटल्याचे स्मरण करून देत भुजबळ यांनी शिवसेना तळागाळात असल्याने ती संपणे शक्य नसल्याचे सांगितले. आताही शिवसेनेने चांगल्या पध्दतीने काम करीत आहे असे सांगितले आहे. या चित्रपटात नारायण राणे किंवा स्वत: भुजबळ यांच्या विषयीचा उल्लेख नसल्याचे विचारल्यानंतर चित्रपट ठाकरेंवर आहे. तो भुजबळ किंवा राणेंवर नाही. बाळासाहेबांचे जीवन चरित्रच इतके मोठे आहे की, त्यात एक चित्रपट नाही तर असे सात- आठ चित्रपट काढावे लागतील असेही भुजबळ म्हणाले आहेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मुख्य दरवाज्यावर हे चिन्ह लावल्याने घरात येते लक्ष्मी; वास्तुशास्त्रात सांगितले खास कारण

6 Common Predictions हिंदू पौराणिक कथा, ज्योतिषशास्त्र, नास्त्रेदमस, बाबा वांग आणि भविष्य मलिका यांच्या सहा सामान्य भाकिते

Make Your Wife Happy पत्नीला खुश ठेवायचे असेल तर पतींनी लक्षात ठेवाव्यात या 5 गोष्टी

इंडक्शन खरेदी करताय? थांबा! या ४ गोष्टी तपासल्या नाहीत तर तुमचे पैसे वाया जातील

Egg in Summer उन्हाळ्यात मुलांना अंडी खायला द्यावीत का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत आणि योग्य प्रमाण!

सर्व पहा

नवीन

Women's ICC Ranking एकदिवसीय क्रमवारीत हरमनप्रीत सातव्या स्थानावर, फलंदाजांमध्ये मंधानाचे अव्वल स्थान कायम

IPL 2026 ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली एलएसजी हा प्लेइंग ११ मैदानात उतरवणार! पहिल्यांदाच चॅम्पियन बनण्याच्या तयारीत

गॅस काळाबाजार करणाऱ्यांना अटक, २३ गुन्हे दाखल-मंत्री छगन भुजबळ

LIVE: एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतली

सीसीटीव्हीमुळे महाराष्ट्र अधिक सुरक्षित होईल, मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे महत्त्वाचे निर्देश दिले

पुढील लेख
Show comments