Dharma Sangrah

पत्नी प्रियकरासोबत गेली पळून, पतीने दोन मुलींना गळफास लावून स्वत: केली आत्महत्या

Webdunia
चंद्रपूरमध्ये एका महिलेने  प्रेमासाठी पतीसह लहान मुलांना सोडून गेली. धक्कादायक बाब म्हणजे पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याने पतीने दोन चिमुकल्या मुलींना गळफास लावून स्वत: आत्महत्या केली आहे. 
 
बल्लारपुर इथे रुषीकांत कदुपल्ली हे आपल्या कुटुंबासोबत राहत होते. रुषीकांत कदुपल्ली शिक्षक असून त्यांची पत्नी आणि दोन मुली असे त्यांचे कुटुंब होते. मात्र, रुषीकांत यांच्या पत्नीचे एका वाहनचालकसोबत प्रेमप्रकरण 
असल्याचे त्यांना कळले. त्यानंतर पती-पत्नीमध्ये वाद होत होते. एक दिवस त्यांची पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याचे रुषीकांत यांना कळले. त्यामुळे रुषीकांत एकटे पडेल आणि त्यांना या सगळ्याचा मानसिक धक्का बसला. या घटनेने व्यथीत झालेल्या रुषीकांतने आत्महत्येचे पाऊल उचलले.

आत्महत्या करण्यापूर्वी रुषीकांतने आपल्या दोन्ही मुलींना गळफास लावत त्यांचे फोटो काढून ते पत्नीला व्हॉट्सअप केले आणि नंतर स्वत: आत्महत्या केली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Morning Mantras सकाळी उठल्यावर या 4 मंत्रांचा उच्चार करा, सर्व अडचणी दूर होतील

उत्तम करिअर घडवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

तुळशीचे झाड काळे पडत आहे का? हे कारण असू शकते का? प्रतिबंधात्मक टिप्स जाणून घ्या

साप्ताहिक राशिफल 04 ते 10 जानेवारी 2026

मकरसंक्रांती रेसिपी : सोपी तीळ-गुळाची बर्फी

सर्व पहा

नवीन

US Embassy warns India Students अमेरिकन दूतावासाने भारतीय विद्यार्थ्यांना व्हिसा रद्द आणि हद्दपारीचा कडक इशारा दिला

"माहित नाही की एखादा पुरूष कधी बलात्कार करू शकतो, म्हणून सर्व पुरूषांना तुरुंगात टाकावे का?"

BMC Election 2026 : 'स्पीडब्रेकर' आघाडी पुन्हा एकदा मुंबईच्या विकासाला कायमचे 'ग्रहण' लावणार!

मुंबईचा ‘मराठी टक्का' आणि सत्तेची २५ वर्षे; अस्मितेचा जागर की केवळ राजकीय वापर?

पुण्यात निवडणूक प्रचारादरम्यान अजित पवारांचा ताफा थांबवावा लागला, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

पुढील लेख
Show comments