Marathi Biodata Maker

पत्नी प्रियकरासोबत गेली पळून, पतीने दोन मुलींना गळफास लावून स्वत: केली आत्महत्या

Webdunia
चंद्रपूरमध्ये एका महिलेने  प्रेमासाठी पतीसह लहान मुलांना सोडून गेली. धक्कादायक बाब म्हणजे पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याने पतीने दोन चिमुकल्या मुलींना गळफास लावून स्वत: आत्महत्या केली आहे. 
 
बल्लारपुर इथे रुषीकांत कदुपल्ली हे आपल्या कुटुंबासोबत राहत होते. रुषीकांत कदुपल्ली शिक्षक असून त्यांची पत्नी आणि दोन मुली असे त्यांचे कुटुंब होते. मात्र, रुषीकांत यांच्या पत्नीचे एका वाहनचालकसोबत प्रेमप्रकरण 
असल्याचे त्यांना कळले. त्यानंतर पती-पत्नीमध्ये वाद होत होते. एक दिवस त्यांची पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याचे रुषीकांत यांना कळले. त्यामुळे रुषीकांत एकटे पडेल आणि त्यांना या सगळ्याचा मानसिक धक्का बसला. या घटनेने व्यथीत झालेल्या रुषीकांतने आत्महत्येचे पाऊल उचलले.

आत्महत्या करण्यापूर्वी रुषीकांतने आपल्या दोन्ही मुलींना गळफास लावत त्यांचे फोटो काढून ते पत्नीला व्हॉट्सअप केले आणि नंतर स्वत: आत्महत्या केली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

ताकाचे 5 वेगवेगळे प्रकार (डायटसाठी बेस्ट)

कल्की अवतार आणि तिसरे महायुद्ध: या दोन्हींमध्ये काही संबंध आहे का? या प्रमुख घटना केव्हा आणि कशा घडतील?

लग्नाआधी हे प्रश्न नक्की विचारा, नाहीतर आयुष्यभर पश्चात्ताप होऊ शकतो!

उन्हाळ्यात तुळशीची काळजी कशी घ्यावी?

१९ ते २५ एप्रिल २०२६ चे साप्ताहिक राशीभविष्य

सर्व पहा

नवीन

बुटांच्या क्षुल्लक वादातून रक्तरंजित थरार! मोठ्या भावाने सख्या भावाचा कात्रीने वार करून घेतला बळी

राष्ट्रीय नागरी सेवा दिनाचा इतिहास, महत्त्व जाणून घ्या

राहुरीमध्ये मोठा पेच: देवेंद्र फडणवीसांच्या एका फोननंतर प्राजक्त तनपुरेंनी घेतली निवडणुकीतून माघार?

गुजरातचा ९९ धावांनी धुव्वा उडवल्यानंतर मुंबई जिंकली

LIVE: महाराष्ट्रात पुढील १२० तास जोरदार पाऊस कोसळणार, 'हाय अलर्ट' जारी

पुढील लेख
Show comments