Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फडणवीस म्हणाले, आता कसं वाटतंय, मोकळं मोकळं वाटतंय. छान छान वाटतंय

Webdunia
शुक्रवार, 19 ऑगस्ट 2022 (20:35 IST)
मुंबईत  भाजप नेते प्रकाश सुर्वे यांच्या मागाठाणे येथे आयोजित दहीहंडी उत्सवात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी भाषणातून तुफान फटकेबाजी केली.
यावेळी फडणवीसांनी गोविंदा पथकांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न करत गोविंदांना खेळाडू असे संबोधले. तसेच खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या सर्व सुविधा आता गोविंदांना दिल्या जातील, असे त्यांनी नमूद केले.
 
यावेळी फडणवीस पुढे म्हणाले की, आता आपले सरकार असून आपले सरकार आल्यानंतर दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा केला जातोय. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव उत्साहात साजरा होतोय, एकनाथ शिंदेंनी सांगितले की, आता गोविंदा हे खेळाडू असतील. दहीहंडी आता साहसी खेळ आहे. या खेळाडूंना सर्व सुविधा आता गोविंदांना दिल्या जातील, जखमी खेळाडूंच्या पाठीशी सरकार आहे, त्यामुळे आता कसं वाटतंय, मोकळं मोकळं वाटतंय. छान छान वाटतंय, असं मिश्किल भाषण त्यांनी दिले. तसेच पुन्हा त्यांनी मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची हंडी आपण फोडू आणि विकासाच्या हंडीतून शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवण्याचं काम करु असही म्हटले.

संबंधित माहिती

पिंपरी चिंचवड मध्ये पत्नीवर पतीचे अमानवीय अत्याचार, आरोपी पतीला अटक

Swati Maliwal :पोटात लाथा मारण्याचा ,स्वाती मालीवाल यांचा एफआयआरमध्ये आरोप

गुजरात 10वी बोर्ड टॉपर हीरचे ब्रेन हॅमरेजमुळे निधन

ICC T20 Rankings: T20 अष्टपैलू खेळाडूंमध्ये हार्दिक सातव्या क्रमांकावर

नववधू आणि वर यांच्यात भांडण, एकमेकांना धक्काबुक्की करत लाथा मारल्या

मालदा मध्ये वीज कोसळल्याने 11 लोकांचा मृत्यू

बेजवाबदारपणा, डॉक्टरांनी बोटाच्या जागी जिभेची केली सर्जरी

JEE Advanced 2024 परीक्षेचे प्रवेशपत्र जारी, या लिंकवरून डाउनलोड करा

नवीन पिढीला संधी देत नाहीये पीएम नरेंद्र मोदी, तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्यासाठी आहे उत्सुक- उद्धव ठाकरे

ऊत्तर प्रदेशमध्ये उद्योगपतीची हत्या, मित्राने केली आत्महत्या

पुढील लेख
Show comments