rashifal-2026

मुंबईत टिळकनगर येथे आग पाच जणांचा मृत्यू

Webdunia
टिळकनगरच्या सरगम सोसायटीतील इमारत क्रमांक ३५ च्या १४ व्या मजल्यावर ही आग लागली.  आगीत काही नागरीक अडकल्याचे देखील समजत आहे. सध्या या ठिकाणी १५ अग्निशमन दलाच्या गाड्या पाठवण्यात आल्या.

आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. पण आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार या आगीत 5  जणांचा मृत्यू झाला आहे. तर आगीत ५ ते ६ घरे जळून खाक झाली आहेत.  पाचपैकी चारजण ज्येष्ठ नागरिक आहेत. तर पाचव्या व्यक्तीचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. ही आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नातीन दिवसांपूर्वी कांदिवली येथील कापड गोदामाला लागलेल्या आगीत चौघांचा मृत्यू झाला.

तर अंधेरीतील कामगार रुग्णालयाला लागलेल्या आगीत अकरा जणांना त्यांचे प्राण गमवावे लागले. या दोन घटनांना दहा दिवसही होत नाहीत तोच पुन्हा एकदा आगीत पाच जणांचा मृत्यू  झाला आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

Indian Navy Recruitment 2026: बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात भरती

या टिप्स फॉलो केल्याने तुमची त्वचा बराच काळ तरुण राहील

हिवाळ्यात हीटर चालवताना कधीही या चुका करू नका

व्यायामानंतरच्या या 3 चुका तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात; तज्ञांकडून योग्य उपाय जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विजयानंतर, "धुरंधर देवेंद्र" पोस्टर्स मुंबईत लावले

LIVE: 'मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपच्या विजयावर फडणवीसांची प्रतिक्रिया

बीएमसी निवडणुकांच्या निकालानंतर भाजप नेत्यांनी रसमलाईचे फोटो पोस्ट करून राज यांच्यावर टीका केली

"सुंदर मुलगी दिसली तर तिच्यावर बलात्कार..." काँग्रेस आमदाराच्या वादग्रस्त विधानाने गोंधळ उडाला

EPFO चे पैसे आता UPI वापरून काढता येणार

पुढील लेख
Show comments