Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

खुशखबर, मुंबई ते नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस दररोज धावणार

Webdunia
बुधवार, 13 जानेवारी 2021 (21:05 IST)
मुंबई ते नवी दिल्ली या दरम्यान असलेली राजधानी एक्सप्रेस आता दररोज धावणार आहे. रेल्वेने तसा निर्णय घेतला आहे. याचा फायदा उत्तर महाराष्ट्राला होणार आहे. ही रेल्वे यापूर्वी आठवड्यातून ३ दिवसच होती. खासदार उमेश पाटील यांनी या संदर्भात रेल्वे मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली होती. त्यास गोयल यांनी मान्यता दिली. या रेल्वेमुळे अवघ्या १५ तासात राजधानी दिल्ली गाठणे शक्य होणार आहे. 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments