Dharma Sangrah

ही तर योजना व धोरणे चुकल्याची अप्रत्यक्ष कबुली : राजू शेट्टी

Webdunia
शुक्रवार, 1 फेब्रुवारी 2019 (20:09 IST)
अर्थसंकल्पात अल्पभूधारक शेतकऱ्यांना सहा हजारांचे वार्षिक अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली. मात्र, ही घोषणा म्हणजे सरकारच्या आजपर्यंतच्या कृषी क्षेत्राविषयक योजना व धोरणे चुकल्याची अप्रत्यक्ष कबुली असल्याची टीका खासदार राजू शेट्टी यांनी केली. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या तरतुदींविषयी काय वाटते, असे त्यांना विचारण्यात आले. त्यावेळी राजू शेट्टी यांनी सरकार गेली साडेचार वर्ष झोपा काढत होते, का असा सवाल उपस्थित केला. आता आपलं काही खरं नाही आणि सत्ता जाणार हे लक्षात आल्यानंतर सरकारकडून शेतकऱ्यांना आमिष दाखवले जात आहे. 
 
२०१४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी शेतीमालाला दीडपट हमीभाव देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आताची परिस्थिती पाहिल्यास शेतीमालाला हमीभावापेक्षाही हजार रुपये कमी भाव मिळत आहे. त्यामुळे शेती तोट्याची झाली आहे. आजच्या अर्थसंकल्पातून सरकारने याची अप्रत्यक्ष कबुलीही दिल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

"मला वाटत नाही की मला क्रिकेटपेक्षा जास्त काही आवडते"; लग्न मोडल्यानंतर मानधनाचे मोठे विधान

महाराष्ट्राला पंप साठवणूक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी ५४ सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली

पुणे: रुग्णाच्या मृत्यूनंतर रुग्णालयात तोडफोड, ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे जमीन घोटाळ्यात उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाला पोलीस संरक्षण देत आहे का? मुंबई उच्च न्यायालयाने चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले

LIVE: सभापती राहुल नार्वेकर यांनी नाना पटोले यांची मागणी फेटाळली

पुढील लेख
Show comments