Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नांदेड मध्ये नेट बंद, अफवा पसरू नये म्हणून काळजी

Webdunia
भीमा कोरेगाव प्रकरणी महाराष्ट्र बंद दरम्यान बुधवारी नांदेड  जिल्ह्यात घटनेचे तीव्र पडसाद उमटले. यामध्ये  हदगाव येथील पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे तरुणाच्या मृत्यू झाला होता. त्यामुळे  नांदेड  जिल्ह्यातील  वातावरण अजून चिघळले आहे. त्यामुळे आजही जिल्ह्यात सोशल मिडीयावरून अफवा पसरवू नये व कायदा व सुव्यस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यातील इंटरनेट सेवा शुक्रवार सकाळी १० वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हधिकारी यांनी दिले. त्यामुळे अफवा पसरणार नाही आणि चुकीची माहिती पसरून कोणतीही अनुचित घटना होणार नाही असे प्रशासनाने कळविले आहे.

नांदेड येथील हदगाव येथील  पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे तरुणाचा मृत्यू झाला होता. हे प्रकरण  जिल्ह्यातील वातावरण तापले होत ते आजही शांत झाले नाही. तर दुसरीकडे  सोशल मिडियावरून अफवा पसरवू नयेत व कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित असावी  म्हणून जिल्ह्याधिकारी अरुण डोंगरे यांनी इंटरनेट सेवा बंद  करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता  शुक्रवारी सकाळी १० वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद राहणार आहे.पोलिसांनी केलेल्या मारझोडीचा नागरिकांनी निषेध केला आहे.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments