Dharma Sangrah

'ती' टोळी पोलिसांनी पकडली

Webdunia
बुधवार, 26 सप्टेंबर 2018 (09:03 IST)
मुंबईत लालबागमध्ये विसर्जन मिरवणूकी दरम्यान मोबाईल चोरी करणारी टोळी पोलिसांनी जेरबंद केली आहे. रेल्वे पोलिसांनी दादर जीआरपीने दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून २० मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. विसर्जनादरम्यान लालबाग परिसरातून तब्बल १६२ मोबाईल चोरीला गेले आहेत. याआधी  काळाचौकी पोलीस स्थानकात याबाबतच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. विशेष म्हणजे यंदा दर्शनाच्या दहा दिवसात तब्बल दीडशे भक्तांचे मोबाईल चोरी झाले आहेत. याशिवाय सोनसाखळ्या आणि पाकीट मारल्याच्या घटनांची संख्या मोठी आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Marathi Language History मराठी भाषेचा ऐतिहासिक प्रवास: प्राचीन उगम ते अभिजात दर्जा

महानदी कोलफिल्ड्समध्ये विविध पदांसाठी भरती, पात्रता जाणून घ्या

तुमच्या मुलाला प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतो, अशा प्रकारे शांत करा

तेनालीराम कहाणी : पाच शब्द

Dhulandi 2026: धुलेंडीला करा या '५' गोष्टी; उघडतील प्रगतीचे दरवाजे!

सर्व पहा

नवीन

भाजपची 'परिवर्तन यात्रा' चार विधानसभा मतदारसंघांमध्ये एकाच वेळी सुरू होणार, अमित शाह करणार सुरुवात

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; इको कारची टेम्पोशी टक्कर झाल्याने तीन जणांचा मृत्यू

कर्जतजवळील उतारावर मालगाडीचे नियंत्रण सुटले; मोठा रेल्वे अपघात टळला

उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय देशमुख यांच्या गाडीला ट्रकने धडक दिली, १५ दिवसांत दुसरा मोठा अपघात

मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात; 'चुकीचा अर्थ लावला जाईल या भीतीने नेते विनोदही करत नाहीत,'

पुढील लेख
Show comments