Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात सुरू होणार मातोश्री ग्राम समृद्धी शेत-पाणंद रस्ते योजना

Webdunia
गुरूवार, 28 ऑक्टोबर 2021 (11:39 IST)
राज्यातल्या गावात शेतरस्ते, पाणंद रस्ते तयार करण्यासाठी 'मातोश्री ग्राम समृद्धी शेत - पाणंद रस्ते योजना' राबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय.
 
राज्यात शेत, पाणंद रस्ते योजना राबवताना येणाऱ्या अडचणी दूर करून यासाठी निधी उपलब्ध व्हावा, यासाठी मनरेगा आणि राज्याची रोहयो योजनांचं एकत्रीकरण करण्यात येणार आहे.
 
यातून मनरेगामध्ये होणाऱ्या विविध कामांमधील अकुशल व कुशलच्या संयोजनातून शेत-पाणंद रस्ते बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेला 'मातोश्री ग्राम समृद्धी शेत, पाणंद रस्ते योजना' असं नाव देण्यात आलंय.
 
राज्यात 2 लाख किलोमीटर्सचे रस्ते याद्वारे बांधण्यात येणार आहेत.

संबंधित माहिती

राहुल गांधींनी अग्निपथ योजनेबाबत राष्ट्रपतींना पत्र लिहून विनंती केली

मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करीन - एक्झिट पोल सर्वेक्षणादरम्यान आप उमेदवार सोमनाथ भारती म्हणाले

गौतम अदानी बनले आशियातील सर्वात श्रीमंत, संपत्तीत मुकेश अंबानींना मागे टाकले

महाराष्ट्रात महायुती की महाविकास आघाडी? जाणून घ्या विविध संस्थांचे एक्झिट पोलचे अंदाज

यूपीमध्ये भाजपची आघाडी

Exit Poll 2024: महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का, बंगालमध्ये रणधुमाळी

Dinesh Karthik Retirement: दिनेश कार्तिकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली

Exit Poll 2024: केरळपासून कर्नाटकपर्यंत भाजपचे काय होणार?जाणून घ्या

Maharashtra Goa Exit Poll Result 2024: महाराष्ट्रातील 48 आणि गोव्यात 2 जागांवर एनडीए आणि इंडियामध्ये समान लढत

अभिषेक बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींच्या ध्यानधारणा वरून हा आरोप केला

पुढील लेख
Show comments