rashifal-2026

प्रकाश आंबेडकर यांची राज्यपाल यांच्न्या सोबत बैठक, सुचवले हे सर्व पर्याय

Webdunia
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राजभवन येथे राज्यपालांची भेट घेतली आहे. त्यामुळे आता राजकीय घडामोडींना वेग आलेला दिसून येतो आहे. प्रकाश आंबेडकर यांनी राज्यपालांची भेट घेतली आही राज्यातील सत्ता संघर्ष आणि राजकीय स्थितीविषयी चर्चा केली. यामध्तये त्यांना काही पर्याय समोर ठेवले आहे. राज्यपालांसोबत बैठक झाल्यावर त्यांनी पत्रकारांना या चर्चेविषयी माहिती दिली.
 
यावेळी प्रकाश आंबेडकर पत्रकारांसोबत बोलतांना म्हणाले की, ज्या दिवशी शपथविधी होतो तो दिवस विधीमंडळाचा पहिला दिवस आहे असे असते. त्यामुळे आम्ही राज्यपालांशी चर्चा केली असून, मागच्या वेळी 8 नोव्हेंबर रोजी फडणवीस सरकारचा शपथविधी झाला होता. आता त्यानुसार त्यांचा कार्यकाळ उद्या 8 नोव्हेंबर संपत असून, त्यामुळे आज रात्री किमान सरकार स्थापन झालं पाहिजे. नाहीतर 4-5 निवडणून आलेल्या विधीमंडळ सदस्यांचा शपथविधी तरी घेतला पाहिजे. नंतरच सभागृह गठित झालं असं म्हणता येईन. या दोन्ही गोष्टी होणार नसतील, तर 356 कलमानुसार राष्ट्रपती शासन लागू करावे लागेल. त्याला पर्याय राहणार नाही असे आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

हार्दिक पांड्या - माहिका रिलेशनशिप कन्फर्म

LIVE: आमदार थेट बिबट्याच्या वेशात अधिवेशनाला

पुण्यातील हडपसर येथे एका रुग्णाच्या मृत्यूनंतर संतप्त कुटुंबीयांनी रुग्णालयाच्या खिडक्या फोडल्या

मार्च 2026 मध्ये भारत पहिल्या राष्ट्रकुल खो खो स्पर्धेचे आयोजन करेल

सुरतच्या कापड बाजारात भीषण आग लागली, ज्यामुळे अनेक दुकाने जळून खाक

पुढील लेख
Show comments