Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जनमताच्या आधारावर निवडणुका जिंकू - दिलीप वळसे पाटील

Webdunia
विरोधी बाजूने कितीही मोठी ताकद लावली, तरी आपण जनमताच्या आधारावर निवडणूक जिंकायचीच, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी केले. पक्षाच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात ईशान्य मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
 
वळसे पाटील पुढे म्हणाले की या सरकारच्या काळात लोकशाही मोडीत काढली जात आहे. आज देशात २०१४ सारखी परिस्थिती राहिलेली नाही. माननीय शरद पवार सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र आणत आहेत. त्यामुळे आपण या जातीयवादी शक्तींचा पराभव करू शकतो, पण त्यासाठी आपल्याला एकजुटीने काम करावे लागेल.
 
या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर achin Ahir , माजी खासदार संजय दिना पाटील, माजी आमदार अशोक धात्रक, मनपाच्या मुंबई महिला अध्यक्षा सुरेखा पेडणेकर, मुंबई युवक अध्यक्ष निलेश भोसले, सिद्धिविनायक ट्रस्टचे माजी अध्यक्ष नरेंद्र राणे आणि अन्य प्रमुख पदाधिकारीही उपस्थित होते.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments