Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मंदिर बांधल्याने दुष्काळ आणि इतर प्रश्न मिटणार का शिवसेना

Webdunia
राम मंदिर प्रश्नी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अचानक कठोर भूमिका घेतली. मात्र या भूमिकेला विरोध देखील होतो आहे. छत्रपती शिवाजी महाराज जेथे जन्मले ते शिवनेरी येथील माती आयोध्येत नेली त्यामुळे ठाकरे यांच्यावर मराठी सेलिब्रिटीजनि टीका केली आहे. "राज्यातील दुष्काळ आणि इतर प्रश्न मिटणार आहेत का ? असा जळजळीत प्रश्न विचारला आहे. यावर प्रसिद्ध अभिनेता हेमंत ढोमे लिहितो की छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती आयोध्येला जाणार... का? काय संबंध? म्हणजे काय करायचय नेमकं? अहो मातीत चाललेले त्यांचे गडकिल्ले बांधायचं बघा आधी! हातचं सोडुन पळत्याच्या मागे लागायची जुनी खोड! #येडेबागडे #फाल्तुची_इव्हेंटबाजी"
 
सोबतच त्याला एका फॉलोअर्स ने प्रश्न विचारला तेव्हा हेमंतने पुन्हा उपरोधक उत्तर दिले आहे. आहे तर, "प्रभु रामचंद्राचे भक्त होते छत्रपती शिवाजी महाराज! म्हणुन त्यांच्या ढासळलेल्या किल्ल्याची माती मंदिर बांधायला न्यायचीय! तसा खुप व्यापक आणि गहन विचार आहे! आपल्या सगळ्यांना काळाच्या पुढे घेऊन जाणार हे सग्गळं! खुप पुढे!"
 
त्यामुळे आयोध्या खरच शिवसेनेला येत्या निवडणुकीत पावणार का असा प्रश्न विचारला जातो आहे. 

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments