Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रिक्षा-टॅक्सी चालकमालक संघटना कल्याणकारी मंडळाची स्थापना करणार

Webdunia
मंगळवार, 19 जुलै 2022 (21:40 IST)
राज्यात लवकरच रिक्षा-टॅक्सी चालकमालक संघटना कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात येणार आहे. शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी ही माहिती दिली. 
 
शिवसेनेच्या अनेक आमदारांनी बंडखोरी करत एकनाथ शिंदेना साथ दिली. यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी या आमदारांवर सडकून टीका  केली. गुलाबराव पाटील यांची पानपट्टीवाला, तर संदीपान भुमरे यांचा वॉचमॅन असा उल्लेख करत टीका केली होती. तर वेश्या अशीही टीका केली. ही टीका एकनाथ शिंदे गटाच्या चांगलीच जिव्हारी लागली.  त्यामुळे आता रिक्षा-टॅक्सी चालक मालक संघटनेसोबत पानवाला, वॉचमन, तसच वेश्याव्यवसाय करणा-यांसाठी कल्याणकारी मंडळांची स्थापना केली जाईल अशी माहितीही सामंत यांनी दिलीय.
 
"शिंदे गटावर खालच्या पातळीवर टीका करण्यात आलीय. रिक्शावाला, पाणीवाला,वाचमन, वैशा व्यवसाय, असे बोलण्यात आले. ती टिका जिव्हारी लागली त्याचे उत्तर आम्ही या सर्व घटाकांसाठी मंडळ काढून या घटकांचा विकास करणार आहोत", अशी घोषणा सामंतांनी केली.
 
"पाहिले रिक्शा चालकमालक व  टैक्सीचालकमालक संघटना कल्याणकारी मंडल स्थापना करणार. राज्यात जवळपास साडेआठ लाख रिक्शा तर एक लाख तीस हजार टैक्सी आहेत त्या सर्वान यात सामिल करणार आहोत. या माध्यमतून अनेक पद्धतिची मदत आम्ही देणार आहोत. या माध्यमातून मुलांच्या शिक्षणसाठी,  महिलांच्या प्रसूतिसाठी आर्थिक मदत, 60 वर्षवरील लोकाना पेन्शन, नविन वाहन घेण्यासाठी आर्थिक मदत, इन्शुरन्स आणि इस्पितल मदत मिळणार असल्याचंही सामंतांनी नमूद केलं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

रशियाने आणखी एका अमेरिकन व्यक्तीला ताब्यात घेतले ड्रग्जची तस्करी करण्याचा आरोप

LIVE: महायुती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका एकत्र लढणार

मुंबईत सायबर गुन्हेगारांनी 39 वर्षीय व्यक्तीच्या बँक खात्यातून 1.55 लाख रुपये काढले

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी मुद्द्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला आवाहन केले

मुंबईत कौटुंबिक वादातून वडिलांनी केली 4 वर्षाच्या मुलीची निर्घृण हत्या

पुढील लेख
Show comments