Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शरद पवार 4 वेळा मुख्यमंत्री होते, औद्योगिक क्रांती का झाली नाही? नारायण राणेंचा सवाल..

Webdunia
शुक्रवार, 16 सप्टेंबर 2022 (13:22 IST)
फॉक्सकॉन-वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
 
राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी या मुद्द्यावरून एकनाथ शिंदे सरकारवर टीका केली होती. या टीकेला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
 
शरद पवार हे चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. पण त्यांच्या काळात राज्यात औद्योगिक क्रांती का झाली नाही, असा सवाल नारायण राणे यांनी केला आहे.
 
ते पुढे म्हणाले, "विरोधकांना कामधंदा काय आहे, त्यांनी अडीच वर्षे मातोश्रीवर राहूनच सरकार चालवलं, सगळ्या तडजोडी केल्या. त्यामुळेच हे उद्योग गेले आहेत."
 
"त्यांनी बढाया मारू नयेत. आम्ही राज्य सांभाळण्यास तसंच औद्योगिक प्रगती करण्यास समर्थ आहोत," असंही राणे म्हणाले. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे.

संबंधित माहिती

हैदराबाद विरुद्ध लखनौ सामना हा आयपीएल प्लेऑफ क्वालिफायरसारखा असेल

धाराशिवमध्ये मतदान केंद्राजवळ चाकूने हल्ला करून एकाची हत्या

रुपाली चाकणकर यांच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

कोल्हापूर मतदान केंद्रावर वृद्धाचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू

भारतीय महिलां आणि पुरुष संघ 4x400 मीटर रिले संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला

Israel Hamas War : हमास ने शांतता करार प्रस्तावाला स्वीकार केलं, इस्त्रायलने अशी दिली प्रतिक्रिया

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यात 5 वाजे पर्यंत सरासरी 53.40 टक्के मतदान झालं

अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मे पर्यंत वाढ, सर्वोच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा नाही

विजय वडेट्टीवार यांच्या विवादास्पद वक्तव्याची चौकशी होणार! फडणवीसांचा इशारा

सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी गेल्यावर फडणवीस यांची प्रतिक्रिया

पुढील लेख
Show comments