Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात थंडीचा जोर वाढला, वाढणाऱ्या थंडीने घेतले बळी

Webdunia
बुधवार, 22 डिसेंबर 2021 (11:21 IST)
सध्या थंडीचा जोर सर्वत्र वाढला असून काही भागात तापमानात घट झाले आहे. राज्यात काही भागात तापमानचा  पारा 7 अंशावर गेला असून गारठा वाढला आहे.  राज्यातील नागपुरात विविध ठिकाणी 5 जणांचे मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळाली आहे. थंडी लागून यांचा मृत्यू झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले आहे. 

संबंधित माहिती

पुणे सोलापूर महामार्गावर होर्डिंग कोसळलं, दोघे जखमी

RR vs KKR : राजस्थानला अव्वल स्थानी असलेल्या कोलकाताचा पराभव करून दुसरे स्थान मिळवायचे आहे

आंध्र प्रदेशातील अनंतपूरमध्ये रस्ता अपघात, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

सात्विक-चिराग जोडी थायलंड ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचली

सिंगापूरमध्ये कोविड-19 च्या नवीन लाटेचा धोका, रुग्णांची संख्या सतत वाढत आहे

एलोरा कपमध्ये भारताने 12 पदके जिंकली, निखत मीनाक्षीला सुवर्ण पदक

CSK vs RCB : IPL मध्ये चैन्नईला पराभूत करून बेंगळुरूचा सलग सहावा विजय, 9व्यांदा प्लेऑफमध्ये पोहोचला

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

पुढील लेख
Show comments