Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमाचे पालन जनतेने केल्याने कोरोना संख्या आटोक्यात येतेय - नवाब मलिक

Webdunia
सोमवार, 7 जून 2021 (10:53 IST)
मुंबई - महाराष्ट्रात आणि देशात कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत असून सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमाचे पालन केल्याने हे घडल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केले आहे. 
 
राज्यात सध्या दहा जिल्हयांना पहिल्या टप्प्यात जास्त सूट देण्यात आली आहे. काही जिल्हयात निर्बंध आहेत तर काही जिल्हयात जास्तच निर्बंध लागू आहेत. लोकांनी सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमाचे पालन केले तर लवकरात लवकर आपण कोरोनातून मुक्त होवू असा विश्वासही नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे. 
 
जे दहा जिल्हे पहिल्या टप्प्यात आहेत. त्यातील लोकांनी नियमांचे पालन केले नाही तर ते दुसर्‍या किंवा तिसऱ्या टप्प्यात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून नियमांचे काटेकोर पालन करा असे आवाहनही नवाब मलिक यांनी केले आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कथा बायजाबाईंची

Death Line on Hand: हाताच्या रेषांवरून मृत्यू कधी आणि कसा होईल हे जाणून घ्या, हस्तरेषाशास्त्र काय म्हणते ते जाणून घ्या

ऊँ म्हणा आणि ही वस्तू तुमच्या पर्समध्ये ठेवा, तुमचे घर पैशांनी भरून जाईल

लॉन्ग डिस्टेंस रिलेशनशिपला मजेदार बनवण्यासाठी हे 5 टिप्स अवलंबवा

सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्याने होतात हे 5 आश्चर्यकारक आरोग्य फायदे

सर्व पहा

नवीन

महायुतीमध्ये संकट, आता बावनकुळे यांनी शिंदेंच्या नाराजीच्या आगीत तेल ओतले

South Sudan Plane Crash दक्षिण सुदानमध्ये विमान कोसळले, एका भारतीय नागरिकासह २० जणांचा मृत्यू

Union Budget 2025: हे भारताच्या ५ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याच्या ध्येयाकडे एक उत्प्रेरक म्हणून काम करेल

Siddhivinayak Temple New Dress Code मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात ३० जानेवारीपासून ड्रेस कोड लागू

सुळेंना हिंदुत्वाची अ‍ॅलर्जी, नितेश राणेंचा हल्ला, बेकायदेशीर बांगलादेशी आणि रोहिंग्या स्थलांतरितांना मोठा धोका म्हटले

पुढील लेख
Show comments