rashifal-2026

समीर वानखेडे प्रकरण म्हणजे उद्धव ठाकरे आणि पवारांची ट्रिक- किरीट सोमय्यांचा आरोप

Webdunia
गुरूवार, 28 ऑक्टोबर 2021 (11:36 IST)
समीर वानखेडे प्रकरण हे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची ट्रिक असून अजित पवारांवर 11 दिवस धाडी सुरू होत्या, त्यांना वाचवण्यासाठी हे प्रकरण सुरू असल्याचा आरोप भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्यांनी केलाय.
 
'एका अधिकाऱ्याची जात काढली जात आहे, त्याच्या बायकोची इज्जत काढली जाते याची लाज वाटायला हवी,' अशा शब्दांत किरीट सोमय्यांनी टीका केली आहे.
 
अजित पवारांना वाचवण्यासाठी हे प्रकरण सुरू करण्यात आलं असून लक्ष विचलित करण्यात येत असल्याचं किरीट सोमय्यांनी म्हटलंय.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

LIVE: महाराष्ट्र सरकारने वाघ-बिबट्याच्या हल्ल्याला राज्य आपत्ती घोषित केले

इंडिगो संकटावरून पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर टीका केली

IPL 2026 Auction: 350 खेळाडूंची अंतिम यादी जाहीर, फक्त दोन भारतीयांची मूळ किंमत 2 कोटी रुपये

Junior Hockey World Cup: प्रशिक्षक श्रीजेश म्हणाले - पदक जिंकण्याची अजूनही संधी

एक विकत घ्या, त्यावर एक फुकट घ्या

पुढील लेख
Show comments