Dharma Sangrah

या निव्वळ भूलथापा शिवसेनेकडून स्पष्टीकरण

Webdunia
मंगळवार, 28 जून 2022 (15:34 IST)
महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याचं वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. २१ जूनला उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याचा दावा करण्यात येत आहे. याशिवाय उद्धव ठाकरेंना भाजपाच्या श्रेष्ठींसोबतही संवाद साधण्याचा प्रयत्न केल्याचा दावा आहे. दरम्यान यावर शिवसेनेकडून स्पष्टीकरण देण्यात आलं असून या निव्वळ भूलथापा असल्याचा सांगितलं आहे.
 
“सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना फोन केला अशा बातम्या प्रकाशित होत आहेत. या निव्वळ भूलथापा आहेत. उद्धव ठाकरे जे बोलायचे ते खुलेआम बोलतात. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये आणि पसरवू नये,” असं आवाहन शिवसेनेकडून कऱण्यात आलं आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

LIVE: नाशिकमध्ये कलामंदिर येथे भव्य वृक्षारोपण कार्यक्रम आणि विकासकामांचे भूमिपूजन

हाँगकाँगला अंतिम सामन्यात हरवून भारत स्क्वॅश विश्वचषक जिंकणारा पहिला आशियाई देश ठरला

मेस्सी आज राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीत पोहोचेल; पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही भेटणार

नागपूरला १,५०५ कोटी रुपयांचे विकास प्रकल्प मिळाले; गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली फडणवीस उद्घाटन करणार

ऑस्ट्रेलियात यहूदियों वर दहशतवादी हल्ला; पाकिस्तानशी काय संबंध?

पुढील लेख
Show comments