Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बोट पाण्यात उलटली, तिघे बुडाले

three died
Webdunia
पुण्यातील जुन्नर तालुक्यातील माणिकडोह धरण परिसरात मासेमारी करत असताना अचानक बोट पाण्यात उलटल्याने तीन मासेमारी करणारे आदिवासी तरुण पाण्यात बुडाले. वेळेवर मदत न मिळाल्याने तिघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. 
 
घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफचे जवान घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह पाण्यातून बाहेर काढले आहेत. गणेश साबळे, स्वप्निल साबळे आणि पंढरीनाथ मुंढे अशी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या आदिवासी तरुणांची नावे आहेत. माणिकडोह धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील केवाडी इथं मासे आणण्यासाठी निमगिरी व राजूर परिसरातील आठ जण होडीने जात होते. प्रमाणापेक्षा जास्त जण असल्यानं आणि भार सहन न झाल्याने होडी पाण्यात उलटली. त्यातील तीन जण पाण्यात बुडाले तर पाच जण पोहून किनाऱ्यावर येण्यात यशस्वी झाले. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

लखपती दीदी योजना बद्दल संपूर्ण माहिती

पसायदान – संत ज्ञानेश्वर महाराज

वांग्ड्निश्चय आणि सीमांत पूजन विधी

देव देवक पूजा विधी काय आहे? माहिती जाणून घ्या

मेंदी काढणे व चूड़ा भरणे सोहळा

सर्व पहा

नवीन

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात कर्णधार रोहित शर्मा, ठरला सामनावीर

LIVE: अर्थमंत्री अजित पवार २०२५-२६ या वर्षासाठी राज्याचा अर्थसंकल्प सादर करतील

औरंगजेबाची कबर हटवण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांचे विधान समोर आले

न्यूयॉर्कला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात बॉम्बची धमकी, विमान मुंबईत परतले

'ट्रम्प यांनी टॅरिफ बाबत दिलेले विधान भारताचा अपमान आहे'-सपा खासदार अवधेश प्रसाद

पुढील लेख
Show comments