Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या १२ तासांत रद्द, फडणवीस म्हणाले, वसुली रॅकेट...

Webdunia
गुरूवार, 21 एप्रिल 2022 (15:03 IST)
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांनी काल काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. परंतु आज सकाळी या बदली आदेशांना स्थगिती देण्यात आली आहे. त्यावरुन फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर  हल्ला बोल केला. वसुली रॅकेटमुळे अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या का? त्याचं कारण समोर आलं पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
 
ब्राह्मण समाजची खिल्ली उडवली, अमोल मिटकरी विरोधात समाज आक्रमक
राज्यातील पोलीस दलातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदली आणि पदोन्नतीचे आदेश काल काढण्यात आले होते. या आदेशाला १२ तासही लोटले नसताना पाच अधिकाऱ्यांच्या बदलीच्या आदेशाला स्थगिती दिली. त्यामुळे गृहखात्याच्या कारभाराबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करुन भाजपाने यावरून महाविकास आघाडीवर टीका केली आहे.
 
माध्यमांशी संवाद साधतांना फडणवीस म्हणाले की, काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आणि सकाळी या बदली आदेशांना स्थगिती देण्यात आली आहे. मग या बदल्या वसुली रॅकेटमुळे झाल्या का? त्याचं कारण समोर आलं पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
 
अचलपूर येथील दंगली प्रकरणी भाजपपच्या शहराध्यक्षांना अटक केली आहे. त्यावरही फडणवीस म्हणाले, राज्यात इंग्रजांचं राज्य चालायचं, तसं पोलिसांचं राज्य चाललं आहे. लांगूलचालन हे सरकारचे मंत्री करत आहेत. त्यामुळे परिस्थिती वाईट होत आहे. लांगूलचालनामुळे दोन समाज एकमेकांच्याविरोधात उभे राहत आहेत. हिंदुंना टार्गेट करण्याचं काम अमरावतीत केले जात आहे. पोलिसांनी जात, धर्म न पाहता कारवाई केली पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.

संबंधित माहिती

चंद्रपुरात 1500 रुपये चोरी करण्याचा आरोपावरून एका व्यक्तीची हत्या, आरोपीला अटक

बारामतीत EVM स्ट्राँग रुमचा सीसीटीव्ही कॅमेरा 45 मिनिटे बंद असल्याचा शरद पवार गटाचा आरोप

मतदाराला आमदाराने कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल!

GT vs KKR Playing 11: गुजरातला प्लेऑफ मध्ये जाण्यासाठी केकेआरला पराभूत करण्याचे प्रयत्न, प्लेइंग 11 जाणून घ्या

गडचिरोलीत नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, तीन नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश

बुरख्याच्या वादावर माधवी लता बोलल्या कोणाला घाबरत नाही

पाकिस्तानकडे बांगड्याही नाहीत... पंतप्रधान मोदींनी भारत आघाडीवर निशाणा साधला

मुंबईत 29 लाखांना विकले रीवा येथून चोरीला गेलेले सहा महिन्यांचे बाळ

Instant Noodles Side Effects इंस्टंट नूडल्स खाल्ल्याने 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब आजारी

पत्नीने वेळेवर जेवण न दिल्याने संतप्त पतीने कुऱ्हाडीने वार करून हत्या केली

पुढील लेख
Show comments