Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कुठले फासे फिरवणार आहेत हे आम्हाला माहीत नाही : नवाब मलिक

कुठले फासे फिरवणार आहेत हे आम्हाला माहीत नाही : नवाब मलिक
Webdunia
मंगळवार, 9 फेब्रुवारी 2021 (07:26 IST)
'मी पुन्हा येईन' म्हणणार्‍या देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नाला अजून २५ वर्ष लागतील, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी लगावला. "आम्ही फासे फिरवणार आहोत असे भाजप नेते सांगत आहेत. कुठले फासे फिरवणार आहेत हे आम्हाला माहीत नाही, असाही उपरोधिक टोलाही नवाब मलिक यांनी लगावला. 
 
"गेले २२ वर्ष नारायण राणे मुख्यमंत्री बनण्याची स्वप्न बघत आहेत. परंतु फासा काही फिरवता आला नाही आणि मुख्यमंत्री होता आले नाही. आता त्यांच्या जोडीला देवेंद्र फडणवीस आले आहेत. त्यांनाही मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडत आहेत. स्वप्न पाहणे हा त्यांचा अधिकार आहे आणि फडणवीस यांचे 'मी पुन्हा येईन' ची स्वप्ने पूर्ण होणार नाही. कारण उद्धव ठाकरे यांनी सरकार बनवताना सांगितले होते की सरकार पाच वर्षे नाही तर हे सरकार २५ वर्ष टिकणार आहे आणि तेच घडणार आहे," असे नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ice for Weight Loss वजन कमी करण्यासाठी आइस हॅक, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

Nyctophobia म्हणजे काय, तुम्हाला त्याची लक्षणे आहेत का?

29 मार्च रोजी 6 अशुभ योग, 5 राशींच्या लोकांना सावधगिरी बाळगावी लागेल, 5 उपाय करावे लागतील

नटराजाष्टकम् Nataraja Ashtakam

Saint Balumama Information सद्गुरू संत श्री बाळूमामा

सर्व पहा

नवीन

उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्या प्रकरणी कुणाल कामरा यांच्यावर ठाण्यात गुन्हा दाखल

वाघोलीत चौथीच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार, आरोपीला अटक

आशुतोषने सामनावीराचा पुरस्कार या भारतीय दिग्गजाला समर्पित केला

मस्कची कंपनी टेस्लाच्या शोरूमवर हल्ला करण्याचा कट ज्वलनशील उपकरणे सापडली

दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेत्या आतिशी यांनी बजेटला निरुपयोगी म्हटले

पुढील लेख
Show comments