Dharma Sangrah

स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजपा आघाडीतून बाहेर

Webdunia
शेतकरी प्रश्नावर राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी संघटनेने भाजपा आघाडीला आपला पाठींबा दिला होता. तर शेतकरी संप आणि शेतकरी प्रश्वाव्र सतत सत्तधारी भाजपला विचारणा करत होते. याच काळात राजू शेट्टी यांचे सहकारी सदाभाऊ खोत यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जवळीक वाढत होत. शेतकरी संप झाला मात्र सरकारने हवी तशी कर्जमाफी शेतकरी वर्गाला दिली नाही म्हणून शेट्टी नाराज होते. तर खोत मात्र सरकार योग्य निर्णय घेतय असे बोलत होते. सर्वजनिक ठिकाणी आता शेट्टी आणि खोत एकत्र दिसणे बंद झाले आणि त्यांनी एकमेकांनवर टीका करयला सुरुवात झाली. हा वाद इतका विकोपाला गेला की शेतकरी संघटनेने खोत यांना बाहेर काढेल होते. खोत यांना मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी कृषी राज्य मंत्री पद दिले आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपला केंद्रातील आणि राज्यातील सरकारचा पाठींबा काढून घेतला. तर राजू शेट्टी यांनी पुन्हा सरकारविरोधी भूमिका घेतली आणि आंदोलन सुरु केले आहे.यापुढे आपला कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही, आपण सर्वच पक्षांशी अंतर ठेवूनच राहू असेही शेट्टी यांनी जाहीर केले आहे.शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा करणे आणि शेतकऱ्यांना शेतीमालाला हमीभाव मिळणे या मुद्यांवर आता शेतकऱ्यांची चळवळ उभी करणार असल्याचेही शेट्टींनी जाहीर केले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

लाडक्या बहिणींच्या ई-केवायसीला पुन्हा 31 जानेवारी पर्यंत मुदतवाढ

शरद पवारांना मुंबईत मोठा धक्का : राखी जाधव भाजपमध्ये सामील, बीएमसी निवडणुकीपूर्वी समीकरणे बदलली

मुंबई जिंकण्यासाठी दृढनिश्चयाने लढण्याचे उद्धव ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना निर्देश

LIVE: मुंबई अध्यक्षा राखी जाधव भाजपमध्ये सामील

IND W vs SL W : भारतीय महिला संघाने श्रीलंकेविरुद्ध चौथा T20 30 धावांनी जिंकला

पुढील लेख
Show comments