Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

परदेशी मदत कुठे गेली? राहुल गांधी यांचा सवाल

Webdunia
गुरूवार, 6 मे 2021 (13:13 IST)
देशातील कोरोना व्हायरस संकटाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर टीका केली आहे.
 
देशातील वैद्यकीय यंत्रणेवर ताण पडत असल्याने भारताने परदेशातून मदत मागवली होती. ती मदत कुठे गेली, असा प्रश्न राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला विचारला आहे. याशिवाय इतर चार प्रश्नही राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला विचारले आहेत.
 

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

पुढील लेख
Show comments