Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुण्यातून मरकजमधील क्वारंटाईन केलेले १० जण फरार

Webdunia
दिल्लीतील मरकजमधून परतल्यानंतर क्वारंटाईन केलेले १० जण शुक्रवारी पसार झाल्याचे धक्कादायक प्रकार शिरूरमध्ये घडला आहे. या प्रकरणी शिरूर येथील संबंधित केंद्राच्या प्रमुखाससह ट्रक चालक व मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्वारंटाईन केलेले १० जण पसार झाल्याने पोलीस प्रशासनाचा ताण आणखी वाढला आहे.

शहरातील भाजीबाजार येथे तबलिगी जमातीचे केंद्र आहे. नगरपरिषदेच्यावतीने सर्वेक्षण चालू असताना या शिक्षण केंद्रात दिल्लीतील परतलेले १० जण आढळले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. १ एप्रिलला त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आलं होतं. तसंच त्यांच्या हातावर शिक्के देखील मारण्यात आले होते. मात्र शुक्रवारी पोलीस निरीक्षक आणि नगरपालिका कर्मचारी तपासणीसाठी आले असताना ते पसार झाल्याचे समोर आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments