Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात ९ हजार ८५५ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Webdunia
गुरूवार, 4 मार्च 2021 (07:45 IST)
राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून बुधवारी ९ हजार ८५५ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर राज्यात ६ हजार ५५९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात  ४२ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील मृत्यूदर हा २.४० टक्के इतका आहे. तर कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९३.७७ टक्के इतके झाले आहे. राज्यात आतापर्यंत २० लाख ४३ हजार ३४९ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन सुखरुप घरी गेले आहेत.
 
राज्यात आतापर्यंत १ कोटी ६५ लाख ९ हजार ५०६ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी २१ लाख ७९ हजार १८५ कोरोना चाचण्या या पॉझिटिव्ह आल्या आहेत. सध्या राज्यात ३ लाख ६० हजार ५०० लोक हे होम क्वारंटाईन आहेत. तर ३ हजार ७०१ लोक हे संस्थात्मक क्वारंटाईन आहे. सध्या एकूण ८२ हजार ३४३ कोरोना अँक्टिव्ह रुग्ण आहेत.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments