rashifal-2026

मंदिरातील देवांवर वाहिलेले हार-फूल मिळाले तर त्याचे काय करावे ?

Webdunia
गुरूवार, 2 मे 2019 (00:36 IST)
जेव्हा लोक मंदिरात जातात तेव्हा पुजारी त्यांना देवावर वाहिलेले फूल प्रसाद देतो. याला आशीर्वाद समजून लोक घरी घेऊन येतात पण जेव्हा हे फूल किंवा हार वाळून जातात तर सर्वात मोठा प्रश्न असा पडतो की आता या फुलांचे काय करावे? काही अशुभ होण्याच्या भितीमुळे लोक याला फेकायला सुद्धा घाबरतात. आमच्या शास्त्रांमध्ये याचे समाधान देण्यात आले आहे. देवावर वाहिलेले फुलांना दोन तीन पद्धतीने तुम्ही ठेवू शकता.

जर तुम्हाला मंदिरात देवाला वाहिलेले फूल किंवा हार देण्यात आले तर त्याला सर्वात आधी घराच्या त्या अल्मारीत ठेवा जेथे तुम्ही पैसे व दागिने ठेवता. जर प्रसादात फूल देण्यात आले तर त्याला तिजोरीत एखादी लहान पिशवी, कपडा किंवा कागदात बांधून ठेवायला पाहिजे.

जर तुम्ही यात्रा करत असाल आणि एखाद्या मंदिरातून तुम्हाला फूल किंवा हार मिळाला तर सर्वात मोठी समस्या त्या वेळेस येते की यात्रेत त्याला कसे  काय सांभाळून ठेवावे. अशात तुम्ही फुलांना आपल्या उजतव्या हाताच्या तळहातावर घेऊन त्याचा वास घ्या, नंतर त्याला एखाद्या झाडाखाली किंवा नदी, तलावात वाहून द्यायला पाहिजे. वास घेतल्याने फुलात असणारी सकारात्मक ऊर्जेला आपल्यात सामावून घेण्यात येते. त्यानंतर फुलाला सोबत ठेवायची गरज नसते. या प्रकारे प्रवासात मंदिरातून मिळालेले फूल इत्यादी सांभाळण्याची गरज पडणार नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Budhwar Upay: बुधवारी करा हे चमत्कारी उपाय, व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगती होईल

आरती बुधवारची

संत शिरोमणी नरहरी सोनार: शिव-विष्णू ऐक्याचे मूर्तिमंत उदाहरण

Mahashivratri 2026: महाशिवरात्री १५ की १६ फेब्रुवारी? योग्य तारीख आणि शुभ वेळ जाणून घ्या

लग्नातील 'बत्ताशे फोडणे' प्रथा: परंपरा, महत्त्व आणि त्यामागील भावना

सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

पुढील लेख
Show comments