Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आम्हीही भयभीत झालो आहोत, असे का म्हटले व्हॉट्सअपने

whatsapp
Webdunia
भारतात होत असलेल्या जबर मारहाण,मृत्यू, अफवा पसरवून होणारा छळ यामुळे  आम्हीही भयभीत झालो आहोत, असे व्हॉट्सअपने केंद्र सरकारला कळवले  आहे.

केंद्र सरकारने फेसबुक व व्हॉट्सअ‍ॅपला मंगळवारी खोट्या व डोकी भडकविणार्‍या संदेशांना आळा घालण्यासाठी त्वरित पावले उचला अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा कडक इशारा  दिला होता.  समाजमाध्यमातून पसरविण्यात येणार्‍या अफवा, खोटी माहिती यांना आळा घालण्यासाठी माहिती तंत्रज्ञान कंपन्या, केंद्र सरकार व नागरिकांनी संयुक्तरित्या प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे  गंभीर दखल घेत व्हॉट्सअपने केंद्रीय माहिती तंत्रज्ञान खात्याला पाठविलेल्या उत्तरात म्हटले आहे.

व्हॉट्सअपची रचना लोकांच्या सुरक्षिततेची कंपनीला काळजी असल्याने त्यादृष्टीनेच केली आहे. असे    कंपनीने म्हटले आहे. या अ‍ॅपचा गैरवापर टाळण्यासाठी लोकांनी सजग राहाण्याकरिता काही तांत्रिक सोयीही त्यात उपलब्ध करुन दिल्या आहेत. असे मत  व्हॉट्सअपने केंद्र सरकारला कळवले  आहे.  देशात विविध ठिकाणी झालेल्या जबर मारहाणीत गेल्या काही महिन्यांत २० जण मरण पावले आहेत. तर धुळे साक्री येथे ५ निरपराध लोकांचा बळी   लोकांनी घेतला होता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Chaitra Navratri 2025 भारतातील दहा प्रमुख श्रीराम मंदिर

Gudi Padwa 2025 Rangoli Designs गुढीपुढे काढण्यासाठी रांगोळी डिझाईन

हिंदू नववर्षापूर्वी घरातून बाहेर काढून टाका या ७ वस्तू, जीवनात सुख-समृद्धी येईल

फाटलेले ओठ गुलाबी करण्यासाठी नारळाच्या तेलात हे मिसळून लावा

नारळ पाणी कोणी पिऊ नये पिण्यापूर्वी त्याचे तोटे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

ठाणे : रेल्वेमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवून ५६ लाख रुपयांना फसवणूक, तिघांवर गुन्हा दाखल

LIVE: मनसे कार्यकर्त्यांकडून सुरक्षारक्षकास मारहाण

CM Yogi पंतप्रधान होतील? मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याबद्दल प्रथमच एक मोठे विधान केले

Gold Rate Today सोन्याच्या किंमतींनी आणखी एक विक्रम मोडला, पहिल्यांदा एवढी किंमत

राजकोट शहरात निवासी इमारतीला भीषण आग, ४० जणांना वाचवण्यात आले

पुढील लेख
Show comments