Dharma Sangrah

फेसबुक, इंस्टाग्राम थोड्या वेळासाठी बंद होऊन पुन्हा झाले सुरू

Webdunia
मंगळवार, 5 मार्च 2024 (23:15 IST)
फेसबुक आणि इन्स्टाग्राम हे दोन अॅप काही काळासाठी बंद पडले होते. त्यानंतर आता ते पुन्हा सुरू झाले आहे. काही काळासाठी सर्व उपकरणावरील अकाउंट बंद झाले होते. आता ते पुन्हा सुरू झाले आहे. जगभरात या पुन्हा फेसबुक आणि इन्स्टाग्राम सुरू झाल्यानंंतर अनेकांंनी सोशल मिडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
 
सुरुवातीला युजर्सला वाटलं की केवळ त्यांचेच अकाउंट बंद पडले आहे की काय पण युजर्सनी एकमेकांंना फोन करुन किंवा मेसेज करुन याबाबत विचारणा केल्यावर लक्षात आले की मेटा कंपनीच्या या दोन्ही अॅपमध्ये तांत्रिक समस्या उद्भवल्यानंंतर दोन्ही अॅप्स बंद पडले असावेत. पण आता ते पुन्हा सुरू झाले आहेत यावर युजर्सनी समाधान व्यक्त केले आहे.
 
हे दोन्ही सोशल मीडिया ऍप जगभरात बंद पडले होते. मेटा कंपनीतर्फे हे दोन्ही प्लॅटफॉर्म चालवले जातात.
 
लोक वेबसाईट आणि अपवर लॉगईन करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि तिथे त्यांना एरर येत होते तसंच त्यांना पोस्ट्स दिसत नव्हत्या.
 
Downdetector या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार फेसबुक बंद झाल्याचा 300,000 केसेस आढळल्या आहेत तर 20,000 केसेस इन्स्टाग्रामच्या आहेत.
 
जगातील अनेक देशांना याचा फटका बसला.
 
या प्रकरणी मेटाची प्रतिक्रिया घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. मात्र कंपनीच्या पानावर सगळं सुरळीत सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.
 
भारतातही अनेक शहरात फेसबुक आणि इन्स्टाग्राम बंद पडलं होतं.
 
सोशल मीडियावरील लाखो युजर्स याबाबतीत तक्रार करताना दिसले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

LIVE: मालाड येथे अघोरी पूजा आणि जादूटोणा केल्याप्रकरणी भोंडुबाबा रिदम पांचालच्या विरोधात गुन्हा दाखल

लग्नाच्या रात्री वधू चोरी करून पळून जायची; अविवाहित पुरुषांना लक्ष्य करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

कांद्याच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी एक मोठी योजना: आता महाराष्ट्रात कांदा पावडरचे उत्पादन होणार

नांदेडमध्ये नाल्यात बुडून चार मुलांचा मृत्यू

लखनौमध्ये भीषण आग, सिलिंडरच्या स्फोटांनी २०० झोपड्या जळून खाक, २ मुलांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments