Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

९९ टक्के भारतीय लोकसंख्येपर्यंत जियो पोहोचणार

Webdunia
दिवाळीपर्यंत ९९ टक्के भारतीय लोकसंख्येपर्यंत जियो पोहोचविण्याचे लक्ष जियोने जाहिर केलयं.  सॅमसंगला सोबत घेऊन इंटरनेट ऑफ थिंग्स सेवा होणार आहे. यामुळे ग्राहक आणि इंडस्ट्रींना फायदा मिळणार आहे.

आता रिलायन्स जियो कंपनीकडे १६ कोटी ग्राहक आहेत. आम्ही गेल्यावर्षी १७० दिवसांत १० कोटी युजर्सना जोडल्याचे जियोचे वरिष्ठ उपाध्यक्ष (टेक्नोलॉजी) तारीक अमीन यांनी सांगितले. १६ महिने पूर्ण होण्याआधीच जियोकडे १६ कोटी युजर्स आहेत. 

जियो नेटवर्क टू जी ला मागे सोडणार आहे. आम्हाला प्रत्येक गावातील व्यक्तीला जियोशी जोडायचे आहे असे जियोतर्फे सांगण्यात येत आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

ईडीची मोठी कारवाई,सहारा ग्रुपची 1460 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

पुण्यात पतीने क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या,पत्नीच्या गुप्तांगावर हळद आणि कुंकू लावला आणि लिंबू पिळला

महाराष्ट्र मंत्रिमंडळाने कोठडीतील अनैसर्गिक मृत्यूंसाठी भरपाई धोरणाला मान्यता दिली

LIVE: महायुती सरकारमध्ये मतभेद, या भाजप नेत्याची पुष्टी

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, दोन मोठ्या नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पुढील लेख
Show comments