rashifal-2026

घरोघरी राम म्हणून पुजले जात होते अरुण गोविल, पण आधी झाले होते रिजेक्ट

Webdunia
शुक्रवार, 27 मार्च 2020 (15:29 IST)
90 च्या दशकातील रामायण मालिकेने दर्शकांचे मन जिंकले होते. या मालिकेचा प्रभाव इतका होता की यातील राम आणि सीतेची भूमिका साकारणार्‍या कलाकारांना लोकं रिअल लाईफमध्ये पुजत होते. 
 
अरुण गोविल जेव्हा रामच्या भूमिकेसाठी ऑडिशनसाठी पोहचले होते तेव्हा ते रिजेक्ट झाले होते. कपिल शर्मा शोमध्ये सामील होत असताना त्यांनी ही माहीत दिली होती. त्यांनी सांगितले की मी सागर प्रॉडक्शनमध्ये विक्रम-बेताल मालिकेत होतं तेव्हा मला रामानंद सागर हे रामायण तयार करत आहे कळल्यावर मी राम या भूमिकेसाठी ऑडिशनसाठी गेलो होता. मी ऑडिशन दिल्यावर त्यांनी मला बघताच नकार दिला. नंतर काही दिवसांनी मला फोन करून बोलवण्यात आले आणि तिथे पोहचल्यावर मला सांगितले गेले की सिलेक्शन कमिटीप्रमाणे माझ्याहून चांगला राम मिळू शकत नाही.
 
रामच नव्हे तर सीतेची भूमिका करणारी दीपिका चिखलियासोबत देखील असेच काही घडले होते. त्यांनी सांगितले की मी प्रॉडक्शनसाठी काम करताना मला अचानक सीतेच्या ऑडिशनसाठी बोलवणं आलं. तेव्हा दीपिकाने म्हटले की मी आधीपासूनच इतर मालिकेत काम करत असून ऑडिशनची गरज का भासावी तेव्हा त्यांना सांगण्यात आले की सीता अशी हवी की दर्शकांना दर्शवण्याची गरज न भासावी अर्थात चार बायका सोबत असल्या तरी सीतेला दर्शकांनी सहजच ओळखायला हवे. नंतर चार-पाच वेळा स्क्रीन टेस्ट झाल्यावर फायनली दीपिकाच्या पदरी भूमिका पडली.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दत्तात्रेय सिद्ध इंद्रजाल मंत्र: वश मंत्र साधना, मनाची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी मंत्र पाठ करण्याची पद्धत

श्री दत्तात्रेय वज्र कवचम स्तोत्रम् पठण केल्याने सर्व संकट नाहीसे होतात, कष्टांपासून मु्क्ती मिळते

दररोज 1 चमचा मध खाल्ल्याने हे आजार दूर राहतात, हिवाळ्यात मध खाण्याचे फायदे जाणून घ्या

दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी 25,000हून अधिक एसएससी कॉन्स्टेबल भरती 2025

स्किनकेअर खरेदी करताना, हे आवश्यक घटक नक्की तपासा

सर्व पहा

नवीन

जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलच्या भूकंपात33 जण जखमी, दोन फूट उंच त्सुनामीच्या लाटा आल्या

LIVE: महाराष्ट्र सरकारने वाघ-बिबट्याच्या हल्ल्याला राज्य आपत्ती घोषित केले

इंडिगोच्या 200 हुन अधिक उड्डाणे रद्द, 10 विमानतळांवर अधिकारी तैनात

मोरया गोसावी संजीवन समाधी : मोरया गोसावी कोण होते?

वाघ आणि बिबट्याच्या हल्ल्याला राज्य आपत्ती घोषित, कुटुंबांना देणार सरकारी नोकरी; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

पुढील लेख
Show comments