Dharma Sangrah

ज्येष्ठ नागरिकांना दरमहा १० हजार रुपये पेन्शन मिळणार

Webdunia
ज्येष्ठ नागरिकांसाठी मोदी सरकारने  पंतप्रधान  वय वंदना योजनेअंतर्गत (PMVVY)ज्येष्ठ नागरिक १५ लाख रूपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात. यातून त्यांना दरमहा १० हजार रुपये पेन्शन मिळणार आहे. एवढच नव्हे तर या योजनची अंतिम तारीख ४ मे २०१८ वाढवून ती ३१ मार्च २०१८ करण्यात आली आहे. याआधी या योजनेअंतर्गत ७.५ लाख रुपये गुंतवणूक करता येत होती. केंद्रीय कॅबिनेटच्या मंजूरीनंतर हा निर्णय घेण्यात आलाय.

केंद्राने सामाजिक सुरक्षा वाढविण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलले आहे.  पंतप्रधान वय वंदना योजना (PMVVY)ही भारतीय जीवन बीमा निगम (LIC) तर्फे चालविली जात आहे. ६० वर्षांच्या वरील नागरिकांना सामाजिक सुरक्षा देणं यामागचा हेतू आहे. २०१८ पर्यंत २.२३ लाख वरिष्ठ नागरिकांनी या योजनेचा फायदा घेतलाय.

अर्थमंत्री अरूण जेटली यांनी २०१७ साली या पेन्शन योजनेला सुरूवात केली होती. ऑफलाइन तसेच ऑनलाइन पद्धतीने ही योजना तुम्हाला घेता येऊ शकते. वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) पासून या योजनेला सवलत देण्यात आली आहे. पेंशन घेण्याच्या ३ वर्षांनतर कॅश गरज पूर्ण करण्यासाठी खरेदी किंमत ७५ टक्के कर्ज घेता येऊ शकते. पेंशनधारक पॉलीसी दरम्यान मृत्यू झाल्या खरेदी मुल्य लाभार्थिंना दिला जाईल. सरकारच्या सबसिडीच्या रुपात एलआयसी ही रक्कम देणार आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

राज ठाकरेंचे खरात प्रकरणावर भाष्य: "शेताला पाणी नाही पण खरातला पाणी मिळतं", मनसे अध्यक्षांचा सरकारवर घणाघात

मुंबई उच्च न्यायालयाने अबू सालेमची सुटकेची याचिका फेटाळली; २५ वर्षांची शिक्षा पूर्ण झाल्याचा दावा अमान्य

सूर्य आग ओकतोय! विदर्भासह महाराष्ट्रात उष्णतेची तीव्र लाट; ११ जिल्ह्यांना हवामान खात्याचा 'येलो अलर्ट'

निदा खान कोण आहे? जी बुरखा कसा घालावा शिकवायची, धर्मांतर आणि लैंगिक छळाचा भयानक कट कसा रचला!

IND vs SA: भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला संघांमध्ये पाच सामन्यांची टी२० मालिका सुरू होणार

पुढील लेख
Show comments