Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुकेश अंबानी म्हणाले- मोदींच्या नेतृत्वात देशाचा वेगाने विकास झाला

Webdunia
रिलायंस इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी म्हटले की पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत वेगाने विकास करत आहे. मोदींनी सर्वांना प्रेरित केले आहे.
 
राजधानी दिल्ली येथे आयोजित इंडिया मोबाइल काँग्रेसला संबोधित करत मोदी यांनी म्हटले की 2020 पर्यंत भारत पूर्णपणे 4जी होईल. त्यांनी म्हटले की फायबर नेटवर्कसाठी देखील जिओ प्रतिबद्ध.
 
अंबानी यांनी म्हटले की भारत विश्वातील सर्वात मोठे डिजीटल मार्केट आहे. त्यांनी म्हटले की भारत वेगाने वाढत असलेली अर्थव्यवस्था आहे.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments