Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर 10 वाक्ये

Webdunia
शनिवार, 22 जानेवारी 2022 (11:57 IST)
नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक मोठे आणि आघाडीचे नेते होते. श्रीमंत कुटुंबातून आलेले आणि भारताच्या प्रशासकीय सेवेचा एक भाग असूनही नेताजींना देशात अशी परिस्थिती बघितली गेली नाही. 'द ग्रेट इंडियन स्ट्रगल' हा ग्रंथ नेताजींनी चळवळीचा इतिहास सांगण्यासाठी लिहिला होता. नेताजी प्रबळ इच्छाशक्तीचे होते. त्यांच्या राष्ट्रवादी दृष्टिकोनाने त्यांना भारताचे नायक बनवले.
 
1) नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी ओरिसातील कटक भागात झाला.
 
2) नेताजी त्यांची आई प्रभावती यांच्या 14 मुलांपैकी 9 वे अपत्य होते.
 
३) नेताजींचे वडील जानकीनाथ बोस हे कटक येथील प्रसिद्ध सरकारी वकील होते.
 
4) नेताजी कलकत्ता विद्यापीठातून बी.ए.ची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.
 
5) 1920 मध्ये नेताजींनी प्रशासकीय परीक्षा चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण केली.
 
6) स्वामी विवेकानंद आणि इतरांच्या प्रभावाखाली नेताजींनी 1921 मध्ये नोकरीचा राजीनामा दिला.
 
7) नेताजी हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील वीर क्रांतिकारक नायक होते.
 
8) भगतसिंग यांना फाशी दिल्यानंतर त्यांचे गांधीजींशी राजकीय मतभेद सुरू झाले.
 
9) सुमारे 40000 भारतीयांसह नेताजींनी 1943 मध्ये 'आझाद हिंद फौज' स्थापन केली.
 
10) 18 ऑगस्ट 1945 रोजी तैवानमध्ये विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला.

संबंधित माहिती

Bank Holidays: या आठवड्यात फक्त 3 दिवस उघडल्या राहतील बँका, बँकेला चार दिवस सुट्टी! यादी पहा

उत्तर प्रदेशमध्ये 18 फूट खाली कोसळली बस,1 चा मृत्यू तर 20 जण गंभीर जखमी

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू, अपघात की कट?

महाराष्ट्रातील आकोल्यामध्ये 2 बाईकची समोरासमोर धडक झाल्याने 2 चिमुकल्यांसोबत 3 लोकांचा मृत्यू

पुण्यामध्ये अनियंत्रित कारने दिलेल्या धडकेत 2 जणांचा मृत्यू

पहिले आरएसएस ची गरज होती, आता भाजप स्वतः सक्षम- जेपी नड्डा यांचा जबाब

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू?

एकाच तरुणाने केले 8 वेळा मतदान!एफआयआर नोंदवला

मतदानापूर्वी आमच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना नोटीस देऊन उठवत आहे पोलीस- शिवसेना(युबीटी)चा आरोप

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर लोणावळ्याजवळ कंटेनर अपघातानंतर आग;एकाचा मृत्यू

पुढील लेख
Show comments