rashifal-2026

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावर 10 वाक्ये

Webdunia
रविवार, 23 जानेवारी 2022 (06:57 IST)
नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक मोठे आणि आघाडीचे नेते होते. श्रीमंत कुटुंबातून आलेले आणि भारताच्या प्रशासकीय सेवेचा एक भाग असूनही नेताजींना देशात अशी परिस्थिती बघितली गेली नाही. 'द ग्रेट इंडियन स्ट्रगल' हा ग्रंथ नेताजींनी चळवळीचा इतिहास सांगण्यासाठी लिहिला होता. नेताजी प्रबळ इच्छाशक्तीचे होते. त्यांच्या राष्ट्रवादी दृष्टिकोनाने त्यांना भारताचे नायक बनवले.
 
1) नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी ओरिसातील कटक भागात झाला.
 
2) नेताजी त्यांची आई प्रभावती यांच्या 14 मुलांपैकी 9 वे अपत्य होते.
 
३) नेताजींचे वडील जानकीनाथ बोस हे कटक येथील प्रसिद्ध सरकारी वकील होते.
 
4) नेताजी कलकत्ता विद्यापीठातून बी.ए.ची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.
 
5) 1920 मध्ये नेताजींनी प्रशासकीय परीक्षा चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण केली.
 
6) स्वामी विवेकानंद आणि इतरांच्या प्रभावाखाली नेताजींनी 1921 मध्ये नोकरीचा राजीनामा दिला.
 
7) नेताजी हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील वीर क्रांतिकारक नायक होते.
 
8) भगतसिंग यांना फाशी दिल्यानंतर त्यांचे गांधीजींशी राजकीय मतभेद सुरू झाले.
 
9) सुमारे 40000 भारतीयांसह नेताजींनी 1943 मध्ये 'आझाद हिंद फौज' स्थापन केली.
 
10) 18 ऑगस्ट 1945 रोजी तैवानमध्ये विमान अपघातात त्यांचा मृत्यू झाला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

LIVE: मुख्यमंत्री फडणवीसांनी डिजिटल अटकेबद्दल जागरूकता वाढवली

मुंबई : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा खाजगी रुग्णालयांना संदेश दिला; म्हणाल्या.....

पुणे स्पा सेंटरवर छापा; घाबरलेल्या महिलेने इमारतीवरून उडी मारल्याने मृत्यू

मुंबईतील प्रदूषणाविरुद्ध सरकारने मोठी कारवाई केली; अनके बांधकाम साइटना काम थांबवण्याच्या नोटिसा बजावल्या

केरळचे नाव बदलले जाणार; केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रस्तावाला मान्यता दिली

पुढील लेख
Show comments