Marathi Biodata Maker

दोघांमध्ये भांडण ? माघार कोणी घ्यावी ? स्वामी विवेकानंद यांचे उत्तर

Webdunia
सोमवार, 21 सप्टेंबर 2020 (11:00 IST)
"दोघांमध्ये भांडण झाले तर माघार घ्यायची कुणी? 
 
ज्याचे विचार बरोबर असतात त्याने माघार घ्यावी, की ज्याचे विचार चुकीचे आहेत, त्याने माघार घ्यावी?"
 
स्वामी विवेकानंदाना असा प्रश्न विचारण्यात आला......
 
स्वामी विवेकानंद म्हणाले "चूक कोण, बरोबर कोण याला 
अजिबात महत्व नाही....,
ज्याला सुखी रहायचे आहे, 
आनंदी राहायचे आहे, त्याने या 
भांडणातून माघार घ्यावी....
 
"स्वार्थ आणि मोठेपणा "सोडला की, आनंद घेता येतो आणि देताही येतो...
(अपेक्षा, गैरसमज, अहंकार, तुलना, यामुळे एकमेकातील नाती बिघडू शकतात... ) 
असे होऊ नये म्हणून, 
"विसरा अन् माफ करा" हे तत्त्व केव्हाही चांगल ...
“ग्रंथ” समजल्याशिवाय "संत" समजणार नाही... आणि "संत" समजल्याशिवाय ''भगवंत''समजणार नाही. हेच सत्य आहे.

-सोशल मीडिया

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळा कडून उन्हाळी सुट्ट्यांमध्ये १५ जूनपर्यंत हंगामी भाडेवाढ जाहीर

LIVE: महाराष्ट्रातील शाळांमध्ये मराठी अनिवार्य

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुका जाहीर, १२ मे रोजी मतदान

भारतावर दक्षिण आफ्रिकेचा ६ गडी राखून विजय, मालिकेत १-० अशी आघाडी

अकोल्यात तीव्र उष्णतेमुळे हाहाकार; शाळा आता सकाळी ११ वाजेपर्यंत सुरू राहणार

पुढील लेख
Show comments