Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सामान्य ज्ञान असं का होत -विजेच्या धोक्यामुळे एखादी व्यक्ती मरण का पावते.

Webdunia
गुरूवार, 4 मार्च 2021 (09:40 IST)
एखादा माणूस विजेच्या धक्क्यामुळे ठार झाला किंवा मरण पावला असं आपण नेहमीच ऐकतो, असं का होत त्याच्या कोणी विचार केला आहे का. चला तर मग जाणून घेऊ या. असं का होतं.
 
जेव्हा एखाद्या माणसाला विजेचा धक्का लागतो तेव्हा विजेमुळे मानवी शरीरातील पाणी पूर्णपणे जळते आणि पाणी जळल्यामुळे  माणसाचे रक्त घट्ट होते. रक्त परिसंचरण मंदावते त्यामुळे माणसाचे सर्व अवयव काम करणे बंद पडते आणि माणूस मरण पावतो. विजेचा धक्का लागल्यावर तीन कारणामुळे प्राण जातात. श्वास थांबल्यामुळे, हृदयाचे ठोके बंद पडल्यामुळे आणि फुफ्फुसे व्यवस्थित काम न केल्यामुळे. विद्युत शॉक मुळे होणाऱ्या मृत्यूला इलेक्ट्रो क्युशन (Electro cushion) म्हणतात. हेच कारण आहे की विजेचा धक्का लागल्यावर माणूस मरण पावतो.

संबंधित माहिती

International Labour Day Wishes In Marathi कामगार दिनाच्या शुभेच्छा

International Labour Day 2024 भारतात कामगार दिन कधी सुरू झाला?

रांची मध्ये अपघात शाळेची बस पलटली, 15 मुलं जखमी

एक देखील मुस्लिमला दिले नाही तिकीट, नेत्याने दिला राजीनामा

महाराष्ट्र दिन कोट्स Maharashtra Day Quotes In Marathi

Career in Master of Applied Management : मास्टर ऑफ अप्लाइड मॅनेजमेंट मध्ये करिअर करा

अचानक ब्लड प्रेशर वाढल्यास हा योगाभ्यास करणे

चविष्ट आलू जलेबी

Bra Wearing Benefits रोज ब्रा घालण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर बनून करिअर करा, पात्रता जाणून घ्या

पुढील लेख
Show comments