Marathi Biodata Maker

जर आपल्याला सारखा सारखा राग येत असेल तर हे उपाय करा

Webdunia
बुधवार, 18 डिसेंबर 2019 (13:01 IST)
राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू मानला जातो. राग आणि असहिष्णुता हे क्षणिक आवेश असतात आणि ते नेहमीच पश्चात्ताप करून संपतात. जर तुम्हाला सारखा सारखा राग येत असेल किंवा मनात नकारात्मक विचारांचा प्रवाह होत असेल तर काळजी घ्या. आपल्या सभोवतालची नकारात्मक ऊर्जा आपल्याला राग आणि मानसिक विकार आणत आहे. वास्तूमध्ये असे काही सोपे उपाय आहेत ज्यात राग व आवेशावर मात करता येते. या उपायांचे पालन केल्यास आपण स्वत:ला मानसिकरित्या शांत आणि एकाग्रचित अनुभवाल.
 
जर लहान सहानं गोष्टीवर राग येत असेल तर हनुमानाची पूजा करावी. हनुमानाला गूळ किंवा बुंदीचा प्रसाद अर्पण करा. दररोज हनुमान चालीसाचे पठण करावे. 
 
घरात तुळशीचे रोप लावावे. तुळशीचे रोप घरात सकारात्मक ऊर्जा प्रसारित करते. 
 
आपल्या घरात किंवा कामाच्या क्षेत्रात जर आपल्याभोवती घाण असेल तर आपला रागदेखील वाढवतो. अशात आपले घर किंवा प्रतिष्ठानाच्या स्वच्छतेही विशेष काळजी घ्या. 
 
घरात मकडीचे जाळे ठेवू नका. अन्नाचा अनादर होऊ देऊ नये याची काळजी नेहमी घ्या. 
 
घरात किंवा प्रतिष्ठानात लाल रंगाचा वापर केल्याने रागही वाढतो. अशा परिस्थितीत लाल रंग वापरू नका. 
 
घराच्या पूर्व दिशेने जड वस्तू ठेवू नका. दररोज थोडा वेळ शांत राहण्याचा प्रयत्न करा.
 
सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावा. सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण करा. मंगळवारी हरभरा पीठ आणि मसाले दान केल्यास राग शांत होतो. दक्षिणेकडे तोंड करून अन्न ग्रहण करू नका.

संबंधित माहिती

सर्व पहा

नवीन

Mahabharat : द्रौपदीच्या सुंदर शरीराचे रहस्य काय होते?

तारीख का बदलत आहे? लोक आता १४ जानेवारीला नव्हे तर १५ जानेवारीला का साजरी करत आहे मकर संक्रांत?

आज तीळ द्वादशी, तीळ दान करण्याचे महत्त्व, सुंदर कथा जाणून घ्या

गुरुवारी साई चालीसा पाठ करा, बाबांचा आशीर्वाद मिळवा

आरती गुरुवारची

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

पुढील लेख
Show comments