Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महाराष्ट्रातील भिवंडीच्या फर्निचर कारखान्यात भीषण अग्निकांड,कोणतीही जीवित हानी नाही

Webdunia
शनिवार, 16 ऑक्टोबर 2021 (10:37 IST)
ठाण्यातील भिवंडीच्या कशेळी परिसरातील महालक्ष्मी फर्निचरच्या गोदामाला शुक्रवारी भीषण आग लागली . या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.मिळालेल्या माहितीनुसार, आग लागल्यानंतर त्याने भीषण रूप धारण केले. आगीचे कारण समजू शकले नाही. कल्याण डोंबिवली महापालिकेचे 4 ते 5 अग्निशमन दलाचे 4 ते 5 बंब आग विझवण्यासाठी घटनास्थळी पोहोचले आहेत.
 
मुंबईतील भिवंडी परिसरात भीषण अग्निकांडात तब्बल 50 हुन अधिक गोदाम जळून खाक झाल्याची माहिती मिळाली आहे. ही आग शुक्रवारी रात्री 11 च्या सुमारास लागली  

या अग्निकांडात 5 कारखाने जळून खाक झाले आहे.ही आग भिवंडी ठाणे रस्त्यावरील कशेळी हद्दीत असलेल्या चामुंडा कॉम्प्लेक्स मधील एका फर्निचर बनविणाऱ्या कारखान्यात लागली आहे. 
 
आग शॉट सर्किट मुळे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या कारखान्यात पत्राचे शेड असल्यामुळे ही आग झपाट्याने सर्वत्र पसरली.आणि या अग्निकांडामुळे कोट्यावधी  रुपयांचे साहित्याचा कच्चा माल जळून खाक झाला आहे.आगीची माहिती मिळतातच अग्निशमन दलाचे 4 ते 5 बंब घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवण्यात त्यांना यश आले.सुदैवाने या मध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही
 

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments