Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मुंबई पालिका प्रशासनाने ६२ वारसदारांना पालिकेत नोकरी दिली

Webdunia
शनिवार, 17 एप्रिल 2021 (08:48 IST)
मुंबई महापालिकेच्या २०१ अधिकारी, कर्मचारी यांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मात्र पालिका प्रशासनाने या मृत कर्मचाऱ्यांपैकी ६२ वारसदारांना पालिकेत नोकरी दिली त्याचप्रमाणे ६७ वारसदार कुटुंबांना प्रत्येकी ५० लाखाची आर्थिक मदत करून मोठा आधार दिला आहे. 
 
पालिकेची सेवा बजावताना पालिकेच्या विविध खात्यातील ६ हजार २८७ अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्यावर पालिकेच्या विविध रुग्णालयात आतापर्यंत कोरोनाशी लढा देणाऱ्या २०१ अधिकारी, कर्मचारी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
 
त्यामुळे पालिकेने केंद्र सरकारच्या निर्णयानुसार, मृत कर्मचारी, अधिकारी यांच्या वारसांना प्रत्येकी ५० लाख रुपये मदत करण्यात आले. तर कोरोना विरोधातील या लढ्यात रुग्णालयात यशस्वी उपचार घेऊन ५ हजार ३६३ अधिकारी, कर्मचारी कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments