Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोरोनाकाळात मुंबईत पाणी - पाणी, मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

Webdunia
बुधवार, 15 जुलै 2020 (14:21 IST)
मुंबईकरांनो अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा, असा इशारा मुंबई महानगरपालिकेने दिला आहे. सकाळपासून मुंबई शहरास उपनगरात मुसळधार पाऊस सुरू असून हवामान विभागाने मुंबईला ऑरेंज अलर्ट दिला आहे.

हवामान विभागाने बुधवार आणि गुरुवारी मुंबईला मुसळधार पावसाचा इशारा याआधीच व्यक्त केला होता. त्यानुसार सकाळपासूनच मुंबईला जोरदार पावसाने झोडपू काढले आहे. अंधेरी सब वे येथे पावसाचे पाणी भरले आहे. परिणामी, वाहतुकीसह पादार्‍यांसाठी दोन्ही बाजूने सब वे बंद करण्यात आला आहे. नागरिकांच्या मदतीसाठी याठिकाणी महापालिका कर्मचार्‍यांसह पोलिस तैनात करण्यात आले आहेत.

संबंधित माहिती

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

असे काम क्वचितच कोणत्याही पंतप्रधानांनी केले असेल- मल्लिकार्जुन खर्गे

आसाममधील सिलचर येथील एका संस्थेत भीषण आग,अनेक मुले अडकली

प्रामाणिकपणा ! मुंबईत सफाई कामगाराला रस्त्यावर 150 ग्रॅम सोनं सापडलं, पोलिसांच्या ताब्यात‍ दिले

CSK vs RCB : सीएसके आणि आरसीबी प्लेऑफसाठी शेवटच्या प्रयत्नात,करो या मरोचा सामना

पुढील लेख
Show comments