Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उपराष्ट्रपतीही सरकारच्या शेेतकरीविरोधी असण्याबाबत नाराज

Webdunia
शनिवार, 11 नोव्हेंबर 2017 (16:44 IST)

सरकारकडून कृषी क्षेत्राकडे अपेक्षेप्रमाणे लक्ष दिले जात नाही, अशी खंत खुद्द उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली आहे. याबाबत वृत्त लोकसत्ता या वृत्तपत्राने प्रकाशित केले आहे. उपराष्ट्रपती यांनी नागपूर येथे एका कार्यक्रमात सरकारच्या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करण्याबाबत खंत व्यक्त केली. शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतमालाचे उत्पादन करतो. मात्र, त्याला त्याचे दर ठरवण्याचे अधिकार नाही. शेतकऱ्यांची स्थिती गंभीर आहे. ते आपल्या मुलांना शेतीपासून दूर ठेवू लागले आहेत, ही चांगली बाब नाही. कृषी क्षेत्राला न्याय देण्यासाठी राज्य सरकारने कृषी क्षेत्रातील अर्थसंकल्पात तरतूद वाढवणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

पुढील लेख
Show comments