Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

1 जुलैपासून 13 अंकांचे होतील मोबाईल नंबर

13 Digit mobile numbers
Webdunia
नवी दिल्ली- 1 जुलै 2018 नंतर आपण मोबाईल नंबर घेत असाल तर आपल्याला दहा ऐवजी 13 अंकांचा नंबर मिळेल. केंद्रीय संचार मंत्रालयाने सर्व राज्यांना या संबंधात निर्देश जारी केले आहेत. बीएसएनएलने याची तयारी सुरू केली आहे.
 
अधिकृत सूत्रांप्रमाणे मागील काही दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या बैठकीत या संबंधात निर्णय घेण्यात आला होता. बैठकीत म्हटले होते की दहा अंकांच्या लेवलमध्ये आता नवीन मोबाईल नंबर देणे शक्य नाही. म्हणूनच दहाहून अधिक अंकांची सीरीज सुरू केली गेली पाहिजे आणि नंतर सर्व मोबाईल नंबर 13 अंकांचे करावे.
 
या संबंधात सर्व सर्कलच्या दूरसंचार सेवा प्रदाता कंपन्यांनी हे लागू करण्याचे आदेश जारी करत म्हटले आहे की आपले सर्व सिस्टम याप्रमाणे अपडेट करावे. बीएसएनएल (इंदूर) चे वरिष्ठ महाप्रबंधक सुरेश बाबू प्रजापती यांनी सांगितले की डिसेंबर 2018 पर्यंत जुने मोबाईल नंबरदेखील या प्रक्रियेअंतर्गत अपडेट होतील.
 
वर्तमान नंबर कसे बदलतील, प्रक्रिया निश्चित नाही
 
सूत्रांप्रमाणे वर्तमान मध्ये चालू असलेले 10 अंकांचे मोबाईल नंबर ऑक्टोबरपासून 13 अंकांप्रमाणे अपडेट करणे सुरू केले जाईल. हे काम 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. वर्तमान मोबाईल नंबरमध्ये बदल कसे होईल हे मात्र अजून पूर्णपणे स्पष्ट नाही. या नंबरमध्ये 3 डिजिट आधी जुळतील वा नंतर हे स्पष्ट नाही.
 
मोबाईल सॉफ्टवेअर होतील अपडेट
 
सूत्रांप्रमाणे या संबंधात मोबाईल हेडसेट बनवणार्‍या कंपन्यांनाही निर्देश दिले गेले आहेत की ग्राहकांना समस्या येऊ नाही म्हणून त्यांनी आपले सॉफ्टवेअर याप्रमाणे अपडेट करावे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

LIVE: मुंबईतील ईडी कार्यालयात आग, फायली जळून खाक

मुंबईतील ईडी कार्यालयात भीषण आग

२६/११ दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाच्या कोठडीत १२ दिवसांची वाढ, एनआयए न्यायालयाचा निर्णय

'दहशतवाद संपला पाहिजे पण त्यावर राजकारण होऊ नये', पहलगाम हल्ल्यानंतर अबू आझमी यांचे मोठे विधान

Pahalgam terror attack शरद पवारांनी देशवासीयांना राजकीय मतभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन केले

पुढील लेख
Show comments