Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

तब्बल २७ कोटीच्या ५८ किलो सोन्याची चोरी

27 crores gold theft of 58 kg
Webdunia
गुरूवार, 4 जुलै 2019 (16:46 IST)
औरंगाबादमधील वामन हरी पेठे ज्वेलर्समधून तब्बल २७ कोटी रुपयांचे  ५८ किलो सोने चोरीस गेले आहे. अर्धा क्विंटल सोने चोरीला गेले आहे. इतक्या मोठ्या सोन्यावर डल्ला मारल्याप्रकरणी वामन हरी पेठे ज्वेलर्सचा मॅनेजरसह त्यांच्या सहकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. 
 
क्रांती चौक पोलीस ठाण्यात सर्वांविरोधात  गुन्हा दाखल झाला. औरंगाबादच्या समर्थनगर परिसरातील वामन हरी पेठे शाखेतून हे सोने चोरीला गेले. ही घटना वर्षभरापुर्वीची असल्याची माहिती असून आतापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. इतक्या मोठ्या प्रमाणावर सोने चोरी झाल्याने मॅनेजरवर संशयाची सुरी बळावली होती. त्याची कसून चौकशी सुरु होती.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चारधामची यात्रा यमुनोत्रीपासूनच का सुरू होते? यामागील धार्मिक कारण जाणून घ्या...

Sant Gora Kumbhar महाराष्ट्रातील संत गोरा कुंभार संपूर्ण माहिती

लग्नात जेवण करताना या चुका करू नका, वास्तु नियम पाळा अन्यथा आरोग्य बिघडू शकते

स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुमचे जीवन बदलतील आणि यशाच्या शिखरावर नेतील

उन्हाळ्यात सेवन करा थंडगार Fennel syrup

सर्व पहा

नवीन

प्रकाश आंबेडकर यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्र सरकारची तत्परता घाईघाईची असल्याचे म्हटले

LIVE: मुख्यमंत्र्यांनी नवीन इलेक्ट्रिक एसी बस मार्ग ए-३० ला हिरवा झेंडा दाखवला

नितेश राणे दहशतवाद्यांची भाषा बोलत आहे म्हणाले महाराष्ट्र समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अबू आझमी

UPSC परीक्षा उत्तीर्ण होऊ शकली नाही, विद्यार्थिनीने गळफास घेत केली आत्महत्या

हा नवा भारत कोणालाही छेडत नाही, पण जर कोणी छेडले तर ते त्याला सोडणार नाही-योगी आदित्यनाथ

पुढील लेख
Show comments