Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

जलद गतीने जाणाऱ्या कारने घेतला 3 जणांचा बळी

accident
Webdunia
बुधवार, 5 जून 2024 (09:31 IST)
कोल्हापूर मधील सायबर चूक मध्ये दुपारी अनियंत्रित कारने 5 बाईकला धडक दिली. या भीषण अपघातामध्ये 72 वर्षीय वसंत चव्हाण, 8 महिन्याची मुलगी, 16 वर्षीय हर्षद पाटील यांचा मृत्यू झाला आहे. व सहा लोक गंभीर जखमी झाले आहे. 
 
महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सोमवारी दुपारी भीषण कार अपघात झाला. या सैन्ट्रो कारने पाच बाईकला धडक दिली. यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. सूचना मिळताच घटनास्थळी पोलीस पोहचलीत. मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवण्यात आले. तसेच जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. 
 
कोल्हापूरमधील ही घटना सायबर चौकामध्ये दुपारच्या वेळी घडली. शिवाजी युनिव्हर्सिटी कडून जलद गतीने येणाऱ्या सैन्ट्रो कारने पाच बाइकस्वारांना जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये सहा लोक जखमी झाले तसेच तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

'पाणीपुरी' खाल्ल्यानंतर विषबाधा, नांदेडमधील ३१ विद्यार्थी रुग्णालयात दाखल

LIVE: नांदेड मध्ये 'पाणीपुरी' खाल्ल्यानंतर विद्यार्थी आजारी पडले

बिजापूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, २२ नक्षलवाद्यांना अटक

'आम्ही हिंदू आहोत, पण हिंदी नाही', भाषेवरून राज ठाकरे मुख्यमंत्री फडणवीसांशी भिडले, म्हणाले- सहन करणार नाही

विधानसभा निवडणुकीतील विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित, मुंबई उच्च न्यायालयाने मुख्यमंत्री फडणवीसांना पाठवली नोटीस

पुढील लेख
Show comments