Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोणी मराठी का नाही बनू शकत पंतप्रधान? नक्कीच बनेल - फडणवीस

Webdunia
शनिवार, 5 जानेवारी 2019 (15:45 IST)
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी म्हटले की वर्ष 2050 पर्यंत महाराष्ट्राहून एकापेक्षा जास्त लोक पंतप्रधान बनू शकतात. त्यांनी ही गोष्ट 16व्या जागतिक मराठी संमेलनाच्या उद्धटानं सत्राला संबोधित करताना म्हटली.  
 
या दरम्यान त्यांना विचारण्यात आले की काय 2050 पर्यंत महाराष्ट्राचा कोणीही व्यक्ती देशाचा पंतप्रधान बनू शकतो, कारण महाराष्ट्राचा कोणताही नेता अद्याप देशाचा पंतप्रधान बनला नाही आहे, यावर ते म्हणाले, 'का नाही, जर आम्ही संपूर्ण भारताला बघितले तर बर्‍याच अर्थात जर कोणी राज्य केले आहे तर ते आहे महाराष्ट्रीयन आणि आमच्यात अटकपर्यंत पोहोचण्याची क्षमता देखील आहे.’’ अटकवर 18व्या शताब्दीत मराठा सेनेने विजय प्राप्त केली होती. ही जागा आता पाकिस्तानात आहे.  
 
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, ‘‘माझे मानणे आहे की 2050 पर्यंत आम्ही देशाच्या उच्च पदावर एकच नव्हे तर एकापेक्षा जास्त महाराष्ट्रीयांना बघू. ’’

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

केळवण आणि ग्रहमख

साखरपुड़ा सोहळा साहित्य आणि विधी जाणून घ्या

वैवाहिक जीवनातील समस्यांवर ज्योतिषीय उपाय

कडुलिंबाचे पाणी केसांसाठी वरदान आहे, अशा प्रकारे वापरा

उडदाची डाळ खाल्ल्याने शरीराला होतात हे 10 फायदे

सर्व पहा

नवीन

पालघरमध्ये भीषण अपघात, ट्रक-ट्रेलरच्या धडकेनंतर भीषण आग

धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढल्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागितला राजीनामा

LIVE: मुख्यमंत्री फडणवीसांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली

वैयक्तिक वैमनस्यातून दोन गटामध्ये भीषण गोळीबार, ५ जणांना गोळ्या लागल्या

लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली, आठवा हप्ता कोणत्या दिवशी येणार अदिती तटकरे यांनी सांगितले

पुढील लेख
Show comments