Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू होणार? कोर्टात सोमवारी सुनावणी

Webdunia
गुरूवार, 11 नोव्हेंबर 2021 (16:52 IST)
बैलगाडी शर्यत घेण्यावर घातलेली बंदी उठवण्यासाठी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे. 
 
या सुनावणीत बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठली नाही तर महाराष्ट्र सरकार सरकारने अद्यादेश काढून शर्यती सुरू कराव्यात, अशी मागणी बैलगाडा संघटना आणि शेतकऱ्यांतून होत आहे.
 
राज्यातील विविध भागांत दिवाळीदरम्यान बैलगाडी शर्यतींचे आयोजन करण्यात येते. मात्र, मुंबई हायकोर्टाने 2017 मध्ये शर्यतींवर बंदी घातली. या शर्यतीचं गावोगावी जत्रांमध्ये आयोजन करण्यात येत असे आता तसे होत नाही. 
 
बैलगाडी शर्यतींवरील बंदी उठवावी, अशी मागणी शर्यतप्रेमींकडून केली जात आहे मात्र कोर्टात याबाबतची याचिका प्रलंबित असल्याने प्रशासनाने कडक निर्बंध लावले आहेत. आता सरकारने अद्यादेश काढून शर्यती सुरू कराव्यात, अशी मागणी केली जात आहे.
 
बैलगाडा शर्यती प्रकरणी सुप्रीम कोर्टात राज्य सरकारने याचिका दाखल केली असून या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत महाराष्ट्र सरकारने ही याचिका दाखल केली आहे. येत्या सोमवारी ही सुनावणी होणार आहे.

संबंधित माहिती

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

पुढील लेख
Show comments