Marathi Biodata Maker

पत्नी प्रियकरासोबत गेली पळून, पतीने दोन मुलींना गळफास लावून स्वत: केली आत्महत्या

Webdunia
चंद्रपूरमध्ये एका महिलेने  प्रेमासाठी पतीसह लहान मुलांना सोडून गेली. धक्कादायक बाब म्हणजे पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याने पतीने दोन चिमुकल्या मुलींना गळफास लावून स्वत: आत्महत्या केली आहे. 
 
बल्लारपुर इथे रुषीकांत कदुपल्ली हे आपल्या कुटुंबासोबत राहत होते. रुषीकांत कदुपल्ली शिक्षक असून त्यांची पत्नी आणि दोन मुली असे त्यांचे कुटुंब होते. मात्र, रुषीकांत यांच्या पत्नीचे एका वाहनचालकसोबत प्रेमप्रकरण 
असल्याचे त्यांना कळले. त्यानंतर पती-पत्नीमध्ये वाद होत होते. एक दिवस त्यांची पत्नी प्रियकरासोबत पळून गेल्याचे रुषीकांत यांना कळले. त्यामुळे रुषीकांत एकटे पडेल आणि त्यांना या सगळ्याचा मानसिक धक्का बसला. या घटनेने व्यथीत झालेल्या रुषीकांतने आत्महत्येचे पाऊल उचलले.

आत्महत्या करण्यापूर्वी रुषीकांतने आपल्या दोन्ही मुलींना गळफास लावत त्यांचे फोटो काढून ते पत्नीला व्हॉट्सअप केले आणि नंतर स्वत: आत्महत्या केली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shree Mangeshi Rathyatra Goa 2026 श्री मंगेशी रथयात्रा गोवा बद्दल संपूर्ण माहिती

संत तुकाराम महाराजांचे ५ अभंग जे तुमचे जीवन बदलू शकतात

Essay on Corruption: भ्रष्टाचार: देशाच्या प्रगतीतील मोठा अडथळा

Weight Loss Recipe वजन कमी करायचे आहे? नाश्त्याला बनवा कमी तेलातले बाजरीचे अप्पे

नवर्‍याला 'अहो' म्हणण्यामागे दडलंय तरी काय? मराठी संस्कृतीतील त्यामागचे खास कारण माहित आहे का!

सर्व पहा

नवीन

अजित पवार यांच्या विमान अपघाताची सखोल आणि उच्चस्तरीय चौकशी करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची मागणी

LIVE: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

मुकेश अंबानी म्हणाले की, एआय देशाचे भाग्य बदलेल - पुढील दोन-तीन दशकांत भारत 30 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनेल

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा वस्तुस्थिती असल्याचा प्रताप सरनाईक यांचा दावा

पुढील लेख
Show comments