Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अमरावती जिल्ह्यात भूकंपाचे धक्के जाणवले, कोणतेही नुकसान नाही

Webdunia
सोमवार, 30 सप्टेंबर 2024 (17:36 IST)
अमरावती जिल्ह्यात आणि परतवाडा, चिखलदरा येथील सीमाडोह तालुक्यात अनेक गावात आज दुपारी 1.00 ते 1.20 च्या दरम्यान भूकंपाचे धक्के जाणवले

या नंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. लोकांनी या बाबतची माहिती तातडीनं जिल्हाधिकारी कार्यालयात दिली. सुदैवाने या मध्ये कोणतीही जनधन हानी झाली नाही.

 या घटनेनन्तर चिखलदरा परतवाडा परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.2 होती. अमरावतीच्या जिल्हादंडाधिकाऱयांनी माहिती दिले, ते म्हणाले, परतवाडा, चिखलदरा, आर्चिकालतराजवळील सीमाडोह  परिसरातून जमीन हादरत असल्याची माहिती मिळाली 
 
एनसीएसने सांगितले की, जिल्ह्यातील चिखलधारा तालुक्यातील तेटू गावात दुपारी 1.37 वाजता भूकंपाचा धक्का बसला. प्राथमिक माहितीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू 13 किलोमीटर खोलीवर होता.
Edited by - Priya Dixit  
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Navratri 2024 : महाराष्ट्रातील प्रसिद्ध जागृत देवी मंदिरे

Ekadashi Shradh 2024 पितरांच्या उद्धारासाठी एकादशी श्राद्ध नक्की करावे, सद्गती मिळेल

घरात कटकटी होत आहेत? तर हे 5 प्रभावी उपाय नक्की करून पहा

कोणी मनुका खाऊ नये? या लोकांनी रिकाम्या पोटी किशमिश खाल्ल्यास समस्या वाढू शकतात

केवळ फायदेच नाही, अंडी खाल्ल्याने होऊ शकतात आरोग्याला हे 6 नुकसान

सर्व पहा

नवीन

धक्कादायक: ऑपरेशन मध्ये डॉक्टरांनी तरुणीच्या डोक्यात सुई सोडली

मला आणि शरद पवारांना राजकीयदृष्ट्या संपवायचे आहे, उद्धव ठाकरेंची अमितशाह यांच्यावर घणाघाती टीका

बारामतीत बारावीच्या विद्यार्थ्याची निर्घृण हत्या, संशयिताला अटक

ठाण्यातील एमरॉल्ड प्लाझा रेस्टोरेंटला भीषण आग, सुदैवाने जीवित हानी नाही

राज्यात गायीला माता घोषित करण्याचा शिंदे सरकारचा निर्णय

पुढील लेख
Show comments