Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फडणवीस म्हणाले, आता कसं वाटतंय, मोकळं मोकळं वाटतंय. छान छान वाटतंय

Webdunia
शुक्रवार, 19 ऑगस्ट 2022 (20:35 IST)
मुंबईत  भाजप नेते प्रकाश सुर्वे यांच्या मागाठाणे येथे आयोजित दहीहंडी उत्सवात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी भाषणातून तुफान फटकेबाजी केली.
यावेळी फडणवीसांनी गोविंदा पथकांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न करत गोविंदांना खेळाडू असे संबोधले. तसेच खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या सर्व सुविधा आता गोविंदांना दिल्या जातील, असे त्यांनी नमूद केले.
 
यावेळी फडणवीस पुढे म्हणाले की, आता आपले सरकार असून आपले सरकार आल्यानंतर दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा केला जातोय. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव उत्साहात साजरा होतोय, एकनाथ शिंदेंनी सांगितले की, आता गोविंदा हे खेळाडू असतील. दहीहंडी आता साहसी खेळ आहे. या खेळाडूंना सर्व सुविधा आता गोविंदांना दिल्या जातील, जखमी खेळाडूंच्या पाठीशी सरकार आहे, त्यामुळे आता कसं वाटतंय, मोकळं मोकळं वाटतंय. छान छान वाटतंय, असं मिश्किल भाषण त्यांनी दिले. तसेच पुन्हा त्यांनी मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची हंडी आपण फोडू आणि विकासाच्या हंडीतून शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवण्याचं काम करु असही म्हटले.

संबंधित माहिती

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

कल्याणमधून श्रीकांत शिंदे आणि ठाण्यातून नरेश गणपत म्हस्के यांना तिकीट

'मी जिवंत असेपर्यंत मुस्लिमांना धर्माच्या आधारे आरक्षण देणार नाही', पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य

मुबंई लोकसभेच्या 6 जागांसाठी या नेत्यांमध्ये होईल सामना

Russia-Ukraine War : ओडेसामध्ये रशियाचा क्षेपणास्त्र हल्ला, पाच जण ठार

नेहरू-गांधी घराण्याच्या तीन पिढ्यांनी देशासाठी बलिदान दिले; शरद पवारांचे वक्तव्य

पुढील लेख
Show comments