Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सांगलीत शेतकरी आंदोलनाचा भडका ,एमएसईबी सब स्टेशन पेटवले

Webdunia
सोमवार, 28 फेब्रुवारी 2022 (09:41 IST)
सांगलीत शेतकरी आंदोलनाचा भडका उडाला आहे. शेतीसाठी दिवसा वीज देण्याची मागणी शेतकरी करत आहे. वीजपुरवठा सुरळीत व्हावा आणि शेतकऱ्यांना शेतीसाठी 10 तास वीज मिळावी. ही मागणी घेऊन शेतकरी कोल्हापुरातील महावितरण कार्यालायासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेकतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. 
 
गेल्या सात दिवसांपासून हे आंदोलन सुरु असता. अद्याप या वर कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. या आंदोलनाची धग आता सांगलीत देखील पाहायला मिळाली. सांगलीत अज्ञात शेतकऱ्यांनी वीज मागणी घेऊन आक्रामक होऊन सांगली जिल्ह्यातील सांगली-इस्लामपूर मार्गावरील कसबे डिग्रज येथील असलेले एमएसईबी सब स्टेशन पेटवले आहे. या शेतकरी आंदोलनाचा भडका अधिक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

शेतकऱ्यांनी MSEB चे सब स्टेशन पेटवल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या आगीत कार्यालयात महत्त्वाची कागदपत्रे असून त्यात असलेले इतर साहित्य देखील जळून खाक झाले आहे. 

संबंधित माहिती

उत्तर कोरियाने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली

IPL 2024: हा खेळाडू शेवटच्या सामन्यात पीबीकेएसचा कर्णधार असेल

इंडिया आघाडी देशाचा नाश करत असल्याचे पंतप्रधान मोदी दिल्लीच्या सभेत म्हणाले

मी उद्या सर्व नेत्यांसोबत भाजप कार्यालयात जाणार, ज्या नेत्याला अटक करायचे आहेत त्यांना अटक करू शकता केजरीवाल म्हणाले

Nagpur : जुन्या वादातून तरुण कॅब चालकाचा चाकू भोसकून खून

राजेंद्र शिळीमकर, सुभाष जगताप पदाधीकाऱ्यांसह 20 ते 25 महायुतीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

स्वाती मालीवाल यांच्या वैद्यकीय अहवालात जखमांच्या खुणा आढळल्या

अमरावतीत ऑनलाईन फसवणूक, गुंतवणुकीच्या नावाखाली 31 लाख 35 हजार लुटले

स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा आरोपाखाली बिभव कुमारला मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक

कचऱ्याच्या तुलनेत हिरा काहीच नाही, नितीन गडकरींचा लोकांना कचऱ्याचा व्यवसाय करण्याचा सल्ला

पुढील लेख
Show comments